मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पात्रूड गटातुन जि.प निवडणूक लढवणार -शिवराज कोळसे माजलगाव-  माजलगाव तालुक्यातील पात्रूड गटातुन शिवराज कोळसे निवडणूक लढवणार आहेत शिवराज कोळसे हे. या सर्कल व तालुक्यात मी अनेक वर्षापासून सामाजिक काम करत आहेत. तरी या सर्कलमधुन मी निवडणूक लढवणार असून मतदानरूपी मला मायबाप जनतेने जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन शिवसग्रांमचे शिवराज कोळसे यानी केले आहे . माजलगाव तालुक्यात गोरगरीब समाजाला न्याय मिळवा यासाठी आंदोलने,उपोषणाच्या माध्यमातून नेहमी सामाजिक कार्य करत असतो.खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवण्याची कामे लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक असते.यामुळे लोकप्रतिनिधी निवडताना आपण जागरूक असले पाहिजे.निवडणुकीत उमेदवाराला मतदान करताना त्याच्या पैशाकडे न पाहता,तो सर्वसामान्यांसाठी किती वेळ देऊ शकतो व प्रश्न सोडवू शकतो हे पाहून मतदान केले पाहिजे.आपण या गटातुन मतदानरूपी सहकार्य करून मायबाप जनतेची सेवा व  पात्रूड गटातुन जि.प  सर्कलचा विकास करण्याची संधी युवा कार्यकर्त्याला देताल अशी अपेक्षा ठेवतो.तरी आपण मला जास्तीत सहकार्य करून बळ देण्याचे काम करावे अस
समाज सेवेचा ध्यास घेतलेल्या निलेश मोहीते याच्या रूपाने बहीरवाडी गटातील मदाराना मिळणार तरूण नेत्रूत्व   बीड -तालुक्यातील बहीरवाडी  सर्कल हे ओबीसी  सर्व साधारण साठी आरक्षित आहे या गटातून अनेक जनाने गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी समाज सेवेचा ध्यास  घेतलेल्या निलेश मोहीते याच्या रूपाने बहीरवाडी गटातील मदाराना मिळणार तरूण नेत्रूत्व मिणार अशी जोरदार चर्चा बहीरवाडी गटातील मतदारात  जोर धरू लागली आहे बहीरवाडी (माळापुरी )गटात शेतकर्याच्या विविध मागण्यावर अनेक वेळा आवाज उठवला आहे  आणि निलेश (आप्पा)मोहीते हे आपल्या कार्याची दिशा ठरवित असताना अनेक गरजूं  लोकाच्या गरजा भागवल्या आहेत व गरजु   लोकाना विविध योजनेचा  लाभ मिळवून दिला आहे तसेच त्यानी बहीरवाडी (माळापुरी )गटात विविध विकास कामे केली आह् विविध प्रकारचे शबिर राबवत आहेत व , वृक्षारोपण,गोर गरिब   विद्यार्थयासाठी  मदत व शालेय साहित्य वाटप असे विविध समाजिक कार्याचा  वसा निलेश (आप्पा) मोहीते यानी घेतला आहे त्यामुळे समाज सेवेचा ध्यास घेतलेल्या निलेश मोहीते याच्या रूपाने बहीरवाडी गटातील मदाराना  तरूण नेत्रूत्व मिळणार आहे व तसेच निले
. # मराठा_आरक्षणासाठीबीडमधल्या  पाडाळशिंगी गावात दोन एसटी फोडल्या...आता मूक मोर्चाचा शेवट नागपुरात होतोय..त्यानंतरकाय काय होईल ह्याचा ट्रेलर बीडमध्ये पार पड़ला..सर्वस्वी जबाबदार#महाराष्ट्रातील_सरकारअसेल ...
आज नागपुरात तख्तासाठी विखुरलेला मराठा अाता रक्तासाठी एकत्र येतोय...! कोपर्डीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहे व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत आत्ता हा मराठा क्रांती मुक मोर्चाआज नागपुरात  जाऊन धडकणार आहे आणि या मोर्चा एक कोटी च्या वर मराठा बाधव सहभागी होत आहेत त्यामुळे या मराठा क्रांती मोर्चाची सर्वाना उत्सुकता लागली आहे या मराठा क्रांती मुक मोर्चातून कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या प्रमुख तीन मागण्या करण्यात येत आहेत त्यामुळे या मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मुख्यंमत्र्यानी कोणत्याही मराठा नेत्यासोबत चर्चा न करता नाागपुरातील मोर्चाला  समोर येऊन चर्चा करावी  १७ व्या शतकात स्वराज्य उभारणीला काही हजार मावळ्यानिशी सुरुवात झाली होती त्याचे १८ व्या शतकात लाखोंच्या सेनासागरात रुपांतर झालं.इतका सशस्त्र सेनासागर कि आश्चर्याने आणि भीतीने नजरबंदी व्हावी. असाच नजरबंदी करणारा निशस्त्र मराठ्यांचा जनसागर त्याच लष्करी शिस्ती