मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर ७, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ना सूर्य ,ना चंद्र ,ना तारे पाहीजे..। स्वराज्याच्या रक्षणासाठी,एक नव्हे ,दोन नव्हे आता सारेच मराठे एक झाले पाहीजेत. .......!

ना सूर्य ,ना चंद्र ,ना तारे पाहीजे..। स्वराज्याच्या रक्षणासाठी,एक नव्हे ,दोन नव्हे आता सारेच मराठे एक झाले पाहीजेत. .......! निलेश चाळक जिरेवाडी ता.जि.बीड मो,9767894619 नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मुक मोर्चाच्या मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे संयोजकांनी गेल्या ८ ते १० दिवसात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोर्चाचा प्रसार केला जात आहे . मराठा समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्ते ,नोकरदार . महीला, पुरूष ,तरूण वर्ग, प्रत्येक गावात,वस्ती, ताड्यावंर जावून मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करित आहे, व सदरील मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडीयम येथून माळीवेस,धोंडीपुरा, कारजां,व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मागण्यांचं निवेदन देण्यात येणार आहे व या मोर्चात विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, मजूर या मराठा क्रांती मुक मोर्चाच्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत व या मोर्चात कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात

मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या

मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या निलेश चाळक -बीड मो,9767894619 कोपर्डीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहे व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत आत्ता हा मराठा क्रांती मुक मोर्चा दिवाळी आगोदर मुबईत जाऊन धडकणार आहे आणि या मोर्चा एक कोटी च्या वर मराठा बाधव सहभागी होत त्यामुळे या मराठा क्रांती मोर्चाची सर्वाना उत्सुकता लागली आहे या मराठा क्रांती मुक मोर्चातून कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या प्रमुख तीन मागण्या करण्यात येत आहेत त्यामुळे या मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मुख्यंमत्र्यानी कोणत्याही मराठा नेत्यासोबत चर्चा न करता मुबंईतील मोर्चाला समोर येऊन चर्चा करावी आणि आज मराठा जातीवर उतरतोय त्याला उतरू द्या , मूक मोर्चा काढतोय काढू द्या, त्याचं गाऱ्हाणं मांडतोय मांडू द्या. आमच्या शांततेची योग्य दखल घ्या १७ व्या शतकात स्वराज्य उभारणीला काही हजार मावळ्यानिशी सुरुवात झ
घटना दुरूस्ती केल्यास मिळू शकते मराठा समाजाला आरक्षण  निलेश चाळक बीड आर्थिक दुरूष्ट्या मागास असलेल्या समाजाला आरक्षण देण्याची कोणतीही तरतुद राज्यघटनेत केलेली नाही व तसेच भारतीय राज्यघटना ही केवळ जन्माधारित जातीवरील आरक्षणालाच समंती देते व तसेच आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के आहे परंतू या मर्यादेचे उलघ्घंन करताना तामिळनाडू आणि केरळ या राज्यानी राज्यघटनेतील नवव्या परिक्षिष्टाचा आधार घेतला होता परंतू हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रंलबित आहे त्यामुळे ईतर राज्य हे तामिळनाडूचे अनुकरण करू शकत नाही परंतू घटना दुरूस्ती केल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते असे मत आरक्षणाच्या अभ्यासकारातून होत आहे  सर्व प्रकारच्या आरक्षणाना सर्वोच्च न्यायलयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे व कोणत्याही सरकारला ही मर्यादा वाढवून देता येत नाही व जर मराठा समाजाला आरक्षण द्यावायचे असेल तर त्या पन्नास टक्के आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल परंतू यासाठी अन्य मागासवर्गीयाचे आरक्षण कमी करावे लागेल परंतू यामध्ये एक विषेश बाब म्हणजे अनूसुचित जाती-जमातीचे आरक्षण कमी कर

घटना दुरूस्ती केल्यास मिळू शकते मराठा समाजाला आरक्षण

घटना दुरूस्ती केल्यास मिळू शकते मराठा समाजाला आरक्षण निलेश चाळक बीड आर्थिक दुरूष्ट्या मागास असलेल्या समाजाला आरक्षण देण्याची कोणतीही तरतुद राज्यघटनेत केलेली नाही व तसेच भारतीय राज्यघटना ही केवळ जन्माधारित जातीवरील आरक्षणालाच समंती देते व तसेच आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के आहे परंतू या मर्यादेचे उलघ्घंन करताना तामिळनाडू आणि केरळ या राज्यानी राज्यघटनेतील नवव्या परिक्षिष्टाचा आधार घेतला होता परंतू हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रंलबित आहे त्यामुळे ईतर राज्य हे तामिळनाडूचे अनुकरण करू शकत नाही परंतू घटना दुरूस्ती केल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते असे मत आरक्षणाच्या अभ्यासकारातून होत आहे सर्व प्रकारच्या आरक्षणाना सर्वोच्च न्यायलयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे व कोणत्याही सरकारला ही मर्यादा वाढवून देता येत नाही व जर मराठा समाजाला आरक्षण द्यावायचे असेल तर त्या पन्नास टक्के आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल परंतू यासाठी अन्य मागासवर्गीयाचे आरक्षण कमी करावे लागेल परंतू यामध्ये एक विषेश बाब म्हणजे अनूसुचित जाती-जमातीचे आरक्षण कमी करता येत नाही जर तसा बद
खाजगी सावकार  मुळावर अणि शेतकरी उघड्यावर कधी होणार सावकार मुक्त शेतकरी निलेश चाळक बीड मो,9767894619 आज ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी खाजगी सावकाराचे पेव फुटलेले आहेत ,व हे खाजगी सावकार पाच ते दहा रूपये टक्कयांनी व्याजाने पैसे देत आहेत व ज्या शेतकर्याला किवा सर्वाधारण व्यक्तीला व्याजाने पैसे देवायचे आहेत त्या शेतकर्यांकडून किवा सर्वाधारण व्यक्ती कडून पैसे घेण्यापुर्वी त्या शेतकर्यांच्या किवा सर्वाधारण व्यक्तीच्या  सह्या कोर्या कागदावर घेतात व नाहीतर त्याचे घर किवा शेती नावावर करून घेतात व हे पैसे अव्वाच्या सव्वा व्याजाने दिले जातात व तसेच ती घेतलेली रक्कम ठराविक वेळेत परत न केल्यास वेळो वेळी धमकी व माणसिक त्रास, आरेरावी केली जाते त्यामुळे बरेच शेतकरी व सर्वसामान्य व्यक्ती आत्महत्ये सारखा मार्ग स्विकारत आाहेत व सहा महीण्यापुर्वी बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील बाजार पेठेत व्याजाचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून शेतकरी आई व मुलाला आमाणूष मारहान करण्यात आली होती तर एका सावकारने चक्क पैशाच्या बदल्यात एका शेतकर्यांकडे मुलगी आणि सुनेची मागणी केली होती तर औसा तालुक्यातील भादा या गावच्या
कापूस वेचणीला आला वेग ; प्रतिक्षा हमी भावाची  निलेश चाळक बीड 9767894619   गेल्या चार वर्षांपासून  दुष्काळाने  शेतकऱ्यांची झालेली  निराशा व या वर्षी चागला पाऊस झाला हे खरे असले तरी काही दिवसापुर्वी झालेल्या अतिवर्ष्टीमुळे शेतकर्याचे खुप नुकसान झाले आहे व कापसाचे पाते गळून गेले आहेत तर काही ठिकाणी   कापसाची बोंडे कूजून गेली आहेत  त्यामुळे यावर्षी कापसाच्या जास्तीत जास्त दोन वेळा वेचणी होईल आत्ता ग्रामीण भागात कापूस वेचणीला जोर आला असला तरी अनेक ठिकाणी मजूराअभावी कापसाच्या वेचण्या झालेल्या नाहीत तर शेतातील कापूस  न वेचल्याने  उन्हाने कापसाचे वजन कमी होत आहे तर दुसरीकडे ज्या शेतकर्यानी कापसाची वेचणी केली आहे ते शेतकरी कापूस हमी भावाची वाट बघत आहेत तर दुसरीकडे  बाहेरच्या व्यापार्यनी कापूस खरेदी सुरू केली आहे परंतू हे व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्यामुळे शासने कापसाला दहा हजार रूपये भा देण्याची मागणी होत आहे या बाबत अधिक माहीती अशी कि  बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात झालेल्या अतिवर्ष्टीमुळे कापसाचे कमी झालेले क्षेत्र आणि घटलेले उत्पादन यामुळे यंदाही कापूस बाजार काळवंडलेलाच राहील, अश
मराठा आरक्षण आज काळाची गरज आहे.......? निलेश चाळक बीड मो,9767894619 मराठा आरक्षण कहिना आरक्षण म्हणजे काय हेच माहित नाही ज्याना आरक्षण आहे त्याना ६० वर्ष झाली ! आणि आज ही गरज खरच ज्याना ह्व्ही आहे त्याना मिळ्त नाही समाजातील गरीब लोकाना आहे मग भले तो कोणी आसो ........... आज ज्याना आरक्षण आहे त्याचा वापर पहा एक कुटुब त्या कुटुबाचे वार्षिक उत्पन एक कोटि आसो वा दाहा कोटि त्याला सर्व सवलती का तर तो आरक्षित आहे आणि त्याची मुले त्यांना फी माफ़ त्याना शिष्यव्रती........... आणि आपली बाजु पहा हे एक कुटुब पहा त्याचे आई वडिल दोन वेळचे जेवायला महाग पण त्या मुलाला कुटलीही सवलत नाही तो रत्रि काम करून शिकत आसेल तरी त्याला शिक्षणात ना फीस मध्ये ना कशात सवलत तर कारण का तो मराठा त्याची जन्म घेतल्या पासूनच त्याच्या पाटीमागे ही घरदशा का तर तो मराठा मला सागा का सहन करावे आपन आपले नेते असताना ही जर ठोस निर्णय घेत नसतील तर नको मला पक्ष नको सघटना काय कामाचे आसले पक्ष........ आज कित्येक मराठ्यच्या मुलानी शिक्षण सोडून वाईट मार्गाला लागली आणि फिरायला लागली कोणाला नोकरीत पुडे जाता येत हुशार आसूंन देखिल गप्प बसा
कॅप्शन जोडा मराठा क्रांती मुक मोर्चातील क्षण
सरकारने मराठा आरक्षण तात्कळ मार्गी लावावे नसता  मतदानावर बहीष्कार   मराठा आरक्षण विद्यार्थी  कृती  समितीचा ईशारा  बीड प्रतिनीधी -मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत तर मराठा समाजातील काही नागरीकाना असे वाटले आपल्याला आरक्षण नसले म्हणून काय झालेआमची मुले-मुली हुशार आणि काँलिफाईड आहेत म्हणून  अनेक मराठा विद्यार्थ्याच्या पालकानी आपल्या जमिनी .व.घरदार.विकून आणि सावकार.बँकाकडून कर्ज काढून आपल्या पोरांना शिकवले पण म्णतात ना कशाच काय अन् फाटक्यात पाय अशी गत त्या मराठा समाजातील पालकाची झाली आहे आणि महाराष्ट्रात शेतीवर अवंलबून असनार्या समाजामध्ये मराठा समाज हा सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे आणि अनेक मराठा तरूणानी नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्या आहे त्यामुळे सरकारने मराठा समाजाला तात्कळ आरक्षण द्यावे नसता येणार्या काळात याचे गभींर परिणाम दिसतील व तसेच ।महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृति समितिच्या वतीने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्याण्यात यावे व महाराष्ट्रात मराठा  महिलावर होणा