मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
माय न्युज किड लागल्यावर तुर खरेदी करणार का ? by;nileshchalak beed ,mo,no-9767894619
    तरूणाने  स्वत:च्याच  लग्नात स्वत:ची विक्री करून घेतलेली  लाच म्हणजे  हुंडा ! हुंडा प्रतिंबध कायद्याची कठोर अमंलबजावणी होणे काळाची गरज  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com
सालसिदबाबाच्यानावां चागंभलच्या जयघोषाने दुमदुमणार जिरेवाडी परिसर ...!  उद्या यात्रा ;सालसिदबाबा यात्र्त्रेची जोरदार तयारी  यात्रा विशेष निलेश चाळक जिरेवाडी  मराठवाड्यातील भाविक भक्ताचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थानाच्या यात्रेची सुरूवात उद्यापासून होत आहे  त्यामुळे  सालसिदबाबाच्यानावां चागंभलच्या जयघोषाने दुमदुमणार जिरेवाडी परिसर दुमदुमून जाणार आहे त्यामुळे सालसिद बाबाच्या मदींर परिसरांत उद्या हजारो भाविक गर्दी करणार आहेत  २३ एप्रिल रोजी श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थान जिरेवाडी येथील यात्रा उत्संव सुरू होत आहे आणि हा यात्रा उत्संव २३ एप्रिल ते २४एप्रिल  असा असनार असून या यात्रा उत्सवाची तयारी यात्रेच्या १५ दिवसा आगोदर केली जाते उद्या यात्रा असेल तर आज गावातील सालसिंद बाबा भक्त गंगाला पाणी आणण्यासाठी जातात व दुसर्या दिवशी सकाळी सालसिंद बाबा भक्तं ते गावात आल्यानतंर देवाच्या मुर्तीची गावातून गाजत वाजत मिरवणूक काढली जाते व  मदींरात गंगाहून आणलेले पाणी मदीरात टाकले जाते यासदर्भात एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या सालसिंद बाबा भक्ताचे आगोदर मद
बीड जिल्हा बनला दूध भेसळीचा अड्डा  निलेश चाळक बीड -शासनाने शेतकरी आणि पशूपालकांचा विकास व्हावा यासाठी विविध योजना अंमलात आणल्या. परंतू या योजनांचा  काही मोजक्याच शेतकऱयांना लाभ झाला असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक मिळणाऱया उत्पन्नाला अधिकचा हातभार लावण्याचे नियोजन करताना दूध भेसळ करण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या दुध डेअरीवर दिसून येत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या दुध भेसळी मुळे बीड जिल्हा दूध भेसळीचा अड्डा बनत चालल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.परंतू याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे बीड जिल्ह्यातील अनेक गावात दूध व्यवसाय जोमात चालतो.आणि मोठ्या प्रमाणावर दुध डेअरीवर दुध खरेदी केली जाते तर दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांची जिल्ह्याबाहेर ही विक्री होत असल्याचे बोलले जात आहे   तर जिल्ह्यात दुध भेसळ मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्ह्यातील काही  सुज्ञ नागरिकातून चिंता व्यक्त होत आहे.  बीड जिल्ह्यातील अनेक शेतकर्याचा दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसा
निलेश चाळक बीड - माय न्युज  दै,सुर्योदय दि,२६-०४-२० १७ बीड जिल्हा बनला दूध भेसळीचा अड्डा

maratha arakashan: मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ? निलेश चाळ...

maratha arakashan: मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?  निलेश चाळ... : मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जब...

maratha arakashan: मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ? निलेश चाळ...

maratha arakashan: मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?  निलेश चाळ... : मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जब...

maratha arakashan: मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ? निलेश चाळ...

maratha arakashan: मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ? निलेश चाळ... : मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जब...
माय न्युज दै, सुर्योदय दि19-04-2017 बीड जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचा महापुर अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष या आधीच्या कारवाया गुलदस्त्यात अंकुश आतकरे निलेश चाळक बीड
  मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ? निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल nileshchalak7@gmail.com
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली आहे  आणि ततसेच लात
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल nileshchalak7@gmail.com या विषयावरील लेख दै, प्रहार मध्ये 17-04-2017 रोजी प्रकाशित करण्यात आला  आणि सहकार्याबद्दल केल्यााबद्दल सपांदकीय सल्लागार नारायण राणेे साहेब आणि कार्यकारी संपादक माधवजी कदम सरांचे आभार 
पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाज असुरक्षिंतच मराठा समाजाला आरक्षण आणि सरक्षण द्या  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com  पुरोगामी महाराष्ट्रातील मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत आणि अनेक मराठा समाजातील तरूणा शिक्षण करण्याची जिद्द असतानाही त्याना घरच्या हलाखीच्या परिस्थतितीमुळे आपले शिक्षण पुर्ण करता येत नाही त्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी निराश होऊन आत्मह्त्या करतात आणि अनेक वेळा मराठा समाजातील नागरीकांना त्रात्र दिला जातो व मराठा समाजातील आधिकार्यांचा छळ केेेला जातो दोन महीण्यापुर्वी अमरावतीचे आयजी विठ्ठलराव जाधव यांनी असा आरोप केला होता कि माझा मराठा असल्याने छळ केला जात त्यामुळेे मी आत्महत्या करणार  मनस्थित आहे अस आयजी विठ्ठलराव जाधव यांनी सागितल होत त्याच्या या स्टेमेंटमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती  परंतू या घटनेनतंर शासनाने सखोल चौकशी न करता उलट आयजी विठ्ठलराव जाधव यांनाच वेडे ठरवून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे
नोकरदार संपावर गेले कि त्याचा पगार वाढतो मग शेतकर्यांच्या मागण्या आदोंलन करून ही का ? मान्य होत नाहीत जिल्ह्यातील अनेक ग्रांपचायत आणि पचांयत समितीनी घेतले शेतकरी संपावंर जाणार असल्याचे ठराव  निलेश चाळक बीड -शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने आणि वाढत्या शेतकर्याच्या आत्महत्या व शेतकऱ्यांची कर्जमाफी या यासह विवीध मागण्यावर निर्णय राज्यसरकारने न घेतल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत आणि शेतकरी संपावर जाणार असल्याचे ठराव ही   जिल्ह्यातील अनेक ग्रांपचायत आणि पचांयत समितीनी घेतले आहेत आणि जर नोकरदार संपावर गेले कि त्याचा पगार वाढतो मग शेतकर्यांच्या मागण्या आदोंलन करून ही का ? मान्य होत नाहीत असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे याबाबत अधिक माहीती अशी कि उत्तर प्रदेशात ज्या निकषांचा आधार घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली त्या निकषांचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी दिली जावू शकते, किंवा जिल्हा बँकांकडून एक लाखापेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र सरकारने मागवली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या बातम्या केवळ प्रसार माध
माय न्युज दै, सुर्योदय दि17-04-2017 नोकरदार संपावर गेले कि त्याचा पगार वाढतो मग शेतकर्यांच्या मागण्या आदोंलन करून ही का ? मान्य होत नाहीत जिल्ह्यातील अनेक ग्रांपचायत आणि पचांयत समितीनी घेतले शेतकरी संपावंर जाणार असल्याचे ठराव  निलेश चाळक बीड
वाचा मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल nileshchalak7@gmail.com http://nileshchalak7.blogspot.in/ वर 
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली आहे  आणि ततसेच लातूर
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली आहे  आणि ततसेच लातूर
सत्यशोधक चळवळीचे जनक, बहुजनांच्या शिक्षणाचे खरे शिल्पकार, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, अखिल भारतीय स्त्रियांचे उद्धारक, पहिली शिवजयंती साजरी करणारे,शेतकऱ्याचे खरे कैवारी,क्रांतीसुर्य, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ,खऱ्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक; निलेश चाळक मो,९७६७८९४६१९ महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख सपांदक सा, मावळा सैनिक बीड पत्रकार दै, सुर्योदय बीड जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ सदस्य 
पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाज असुरक्षिंतच मराठा समाजाला आरक्षण आणि सरक्षण द्या  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com  पुरोगामी महाराष्ट्रातील मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत आणि अनेक मराठा समाजातील तरूणा शिक्षण करण्याची जिद्द असतानाही त्याना घरच्या हलाखीच्या परिस्थतितीमुळे आपले शिक्षण पुर्ण करता येत नाही त्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी निराश होऊन आत्मह्त्या करतात आणि अनेक वेळा मराठा समाजातील नागरीकांना त्रात्र दिला जातो व मराठा समाजातील आधिकार्यांचा छळ केेेला जातो दोन महीण्यापुर्वी अमरावतीचे आयजी विठ्ठलराव जाधव यांनी असा आरोप केला होता कि माझा मराठा असल्याने छळ केला जात त्यामुळेे मी आत्महत्या करणार  मनस्थित आहे अस आयजी विठ्ठलराव जाधव यांनी सागितल होत त्याच्या या स्टेमेंटमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती  परंतू या घटनेनतंर शासनाने सखोल चौकशी न करता उलट आयजी विठ्ठलराव जाधव यांनाच वेडे ठरवून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे पु
काल बीडचे जिल्ह्याचे भुमीपुत्र व लेखक आणि पटकलाकार मा, अरविंदजी जगताप सर याची एका कार्यक्रमात भेट झाली असता त्याच्या समवेत विवीध विषयांवर चर्चा करताना पत्रकार निलेश चाळक 
स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागातून लँडलाईन फोन काळाच्या पडद्याआड निलेश चाळक बीड -  स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागात २० ते २५ वर्षापुर्वी  घराघरात दिसणारे  जुन्या पद्धतीचे काळे दूरध्वनी आता दिसतच नाहीत.  त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाईल मुळे  ग्रामीण भागातून लँडलाईन फोन मात्र काळाच्या पडद्याआड जात असल्याचे दिसून येत आहे    आत्ता ग्रामीण भागात   जो तो मोबाइल वापरत आहेयाबाबत अधिक माहीती अशी कि २० ते २५ वर्षापुर्वी  ग्रामीण भागात अख्ख्या गावात एकाच घरी फोन असायचा. त्यावरही क्वचितच फोन यायचा. सहज कुणीच कुणाला फोन करायचं नाही. अगदी महत्त्वाचं काम असेल तरच फोन व्हायचा. आणि तेही कामाचं बोलून झाल्यावर फोन लगेच बंद केला जायचा. तरीही कुणाचं काहीच अडायचं नाही. उलट जर अपरात्री फोन वाजला की भीतीच वाटायची. वस्तीत ज्यांच्या घरी फोन असायचा ते चांगलेच शेखी मिरवायचे. आपल्याला फोन वापरायला मिळावा म्हणून इतर शेजारीही अशांना लग्गा लावायचे परंतू आत्ता ग्रामीण भागात अशी परिस्थिती नाही प्रत्येकाच्या घरी सगळ्या जवळ स्मार्ट फोन ,मोबाईल आहेत त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाईल मुळे  ग्रामीण भागातून लँडलाईन फोन मात्र का
शुभेच्छुक; निलेश चाळक मो,९७६७८९४६१९ महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख सपांदक सा, मावळा सैनिक बीड पत्रकार दै, सुर्योदय आमचे मार्गदर्शक आविनाश (आण्ण)खापे पाटील आपणास, "राजमाता जिजाऊ " आणि "शिवछत्रपती शिवाजीमहाराज " यांच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपले जीवन निरोगी व सुख समृध्दीमय होवो.हि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना  ""आपणांस वाढदिवसाच्या कोटी कोटी शिवमय भगव्या शुभेच्छा ""!! 🚩 बीड जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ सदस्य