मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल १७, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?   निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आगोदर मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या करायचे परंतू आता मात्र यांच मराठा समाजातील शेतकर्याची मुल आणि मुली ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि शिक्षण करण्याची ईच्छा असतानाही शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते या नैराशेतून मराठा समाजातील मुल-मुली आत्महत्ये सारखा मार्ग स्वकारत आहेत अशी एक घटना लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली ईथे घडली आहे दोन वर्षापासून  विवाह थाबल्याने आणि हुडां देण्यासाठी डिलांकडे पैैसे नसल्याने मराठा समाजातील शितल वायाळ यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यामुळे मराठा समाजात हुडां घेणे खरच योग्य आाहे का ? असा सवाल ही उपस्थित होत आहे त्यामुळे आज पासून हुंडा बंदीसाठी मराठा समाजातील बाधवांंनी जेवढे जमल तेवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि लातूर येथीील शितल वायाळ ही मुलगी भिसे वाघोली  गावाची आहे आणि ततिने  हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची दुरदैैवी घटना घडली आहे  आणि ततसेच लात
मराठा समाजात हुडां घेणे योग्य आाहे का ?  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल nileshchalak7@gmail.com या विषयावरील लेख दै, प्रहार मध्ये 17-04-2017 रोजी प्रकाशित करण्यात आला  आणि सहकार्याबद्दल केल्यााबद्दल सपांदकीय सल्लागार नारायण राणेे साहेब आणि कार्यकारी संपादक माधवजी कदम सरांचे आभार 
पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाज असुरक्षिंतच मराठा समाजाला आरक्षण आणि सरक्षण द्या  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com  पुरोगामी महाराष्ट्रातील मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत आणि अनेक मराठा समाजातील तरूणा शिक्षण करण्याची जिद्द असतानाही त्याना घरच्या हलाखीच्या परिस्थतितीमुळे आपले शिक्षण पुर्ण करता येत नाही त्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी निराश होऊन आत्मह्त्या करतात आणि अनेक वेळा मराठा समाजातील नागरीकांना त्रात्र दिला जातो व मराठा समाजातील आधिकार्यांचा छळ केेेला जातो दोन महीण्यापुर्वी अमरावतीचे आयजी विठ्ठलराव जाधव यांनी असा आरोप केला होता कि माझा मराठा असल्याने छळ केला जात त्यामुळेे मी आत्महत्या करणार  मनस्थित आहे अस आयजी विठ्ठलराव जाधव यांनी सागितल होत त्याच्या या स्टेमेंटमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती  परंतू या घटनेनतंर शासनाने सखोल चौकशी न करता उलट आयजी विठ्ठलराव जाधव यांनाच वेडे ठरवून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे
नोकरदार संपावर गेले कि त्याचा पगार वाढतो मग शेतकर्यांच्या मागण्या आदोंलन करून ही का ? मान्य होत नाहीत जिल्ह्यातील अनेक ग्रांपचायत आणि पचांयत समितीनी घेतले शेतकरी संपावंर जाणार असल्याचे ठराव  निलेश चाळक बीड -शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने आणि वाढत्या शेतकर्याच्या आत्महत्या व शेतकऱ्यांची कर्जमाफी या यासह विवीध मागण्यावर निर्णय राज्यसरकारने न घेतल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत आणि शेतकरी संपावर जाणार असल्याचे ठराव ही   जिल्ह्यातील अनेक ग्रांपचायत आणि पचांयत समितीनी घेतले आहेत आणि जर नोकरदार संपावर गेले कि त्याचा पगार वाढतो मग शेतकर्यांच्या मागण्या आदोंलन करून ही का ? मान्य होत नाहीत असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे याबाबत अधिक माहीती अशी कि उत्तर प्रदेशात ज्या निकषांचा आधार घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली त्या निकषांचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी दिली जावू शकते, किंवा जिल्हा बँकांकडून एक लाखापेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र सरकारने मागवली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या बातम्या केवळ प्रसार माध
माय न्युज दै, सुर्योदय दि17-04-2017 नोकरदार संपावर गेले कि त्याचा पगार वाढतो मग शेतकर्यांच्या मागण्या आदोंलन करून ही का ? मान्य होत नाहीत जिल्ह्यातील अनेक ग्रांपचायत आणि पचांयत समितीनी घेतले शेतकरी संपावंर जाणार असल्याचे ठराव  निलेश चाळक बीड