मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
महाराष्ट्रात मराठा स माज असुरक्षिंतच निलेश चाळक बीड मो,9767894619 मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत तर मराठा समाजातील काही नागरीकाना असे वाटले आपल्याला आरक्षण नसले म्हणून काय झालेआमची मुले-मुली हुशार आणि काँलिफाईड आहेत म्हणून अनेक मराठा विद्यार्थ्याच्या पालकानी आपल्या जमिनी .व.घरदार.विकून आणि सावकार.बँकाकडून कर्ज काढून आपल्या पोरांना शिकवले पण म्हणतात ना कशात काय अन् फाटक्यात पाय अशी गत त्या मराठा समाजातील पालकाची झाली आहे आणि महाराष्ट्रात शेतीवर अवंलबून असनार्या समाजामध्ये मराठा समाज हा सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे आणि अनेक मराठा तरूणानी नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत तर आत्ता जे मराठा समाजातील उच्यशिक्षित आधिकारी आहेत उदा,जि प,प स,न प,महानगर पालिका,बँक, जिल्हा,तालूका,ग्रामीण, रूग्नालय ,पोलीस ,व शासकिय अशासकिय कार्यालयात नोकरी करात अशा मराठा आधिकार्यांचा छळ केला व या ना त्या कारणावरून मराठा समाजातील आधिकार्याना टार्गेट केले जात आहे व तसेच आज महाराष्ट्रात ग्रमीण भागात सर

कापसाला सात हजार रूपये हमीभाव जाहीर करा - निलेश मोहीते

कापसाला सात हजार रूपये हमीभाव जाहीर करा - निलेश मोहीते बीड- गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांची झालेली निराशा व या वर्षी चागला पाऊस झाला हे खरे असले तरी काही दिवसापुर्वी झालेल्या अतिवर्ष्टीमुळे शेतकर्याचे खुप नुकसान झाले आहे व कापसाचे पाते गळून गेले आहेत तर काही ठिकाणी कापसाची बोंडे कूजून गेली आहेत त्यामुळे यावर्षी कापसाच्या जास्तीत जास्त दोन वेळा वेचणी होईल आत्ता ग्रामीण भागात कापूस वेचणीला जोर आला असला तरी अनेक ठिकाणी मजूराअभावी कापसाच्या वेचण्या झालेल्या नाहीत तर शेतातील कापूस न वेचल्याने उन्हाने कापसाचे वजन कमी होत आहे तर दुसरीकडे ज्या शेतकर्यानी कापसाची वेचणी केली आहे ते शेतकरी कापूस हमी भावाची वाट बघत आहेत तर दुसरीकडे बाहेरच्या व्यापार्यनी कापूस खरेदी सुरू केली आहे परंतू हे व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्यामुळे शासने कापसाला सात हजार रूपये भाव देण्याची मागणी बहीरवाडी (माळापुरी ) गटाचे युवा नेते निलेश मोहीते यानी केली आहे या बाबत अधिक माहीती अशी कि बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात झालेल्या अतिवर्ष्टीमुळे कापसाचे कमी झालेले क्षेत्र आणि घटलेले उत्पादन यामुळे