महाराष्ट्रात मराठा स माज असुरक्षिंतच निलेश चाळक बीड मो,9767894619 मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत तर मराठा समाजातील काही नागरीकाना असे वाटले आपल्याला आरक्षण नसले म्हणून काय झालेआमची मुले-मुली हुशार आणि काँलिफाईड आहेत म्हणून अनेक मराठा विद्यार्थ्याच्या पालकानी आपल्या जमिनी .व.घरदार.विकून आणि सावकार.बँकाकडून कर्ज काढून आपल्या पोरांना शिकवले पण म्हणतात ना कशात काय अन् फाटक्यात पाय अशी गत त्या मराठा समाजातील पालकाची झाली आहे आणि महाराष्ट्रात शेतीवर अवंलबून असनार्या समाजामध्ये मराठा समाज हा सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे आणि अनेक मराठा तरूणानी नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत तर आत्ता जे मराठा समाजातील उच्यशिक्षित आधिकारी आहेत उदा,जि प,प स,न प,महानगर पालिका,बँक, जिल्हा,तालूका,ग्रामीण, रूग्नालय ,पोलीस ,व शासकिय अशासकिय कार्यालयात नोकरी करात अशा मराठा आधिकार्यांचा छळ केला व या ना त्या कारणावरून मराठा समाजातील आधिकार्याना टार्गेट केले जात आहे व तसेच आज महाराष्ट्रात ग्रमीण भागात सर...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619