मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे १९, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
80 वर्षानतंर पुन्हा महाराष्ट्रात शेतकरी संपाच वादळ घुमणार  एक जूनपासून संपावर जाणारच; शेतकरी ठाम   निलेश चाळक बीड-गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि विषेशता मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात   शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आणि  नेहमीच शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शेतकऱ्यातून  होत आहे त्यामुळे एक जून पासून महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकरी संपावर जाणारच म्हणून ठाम आहे  याबाबत अधिक माहीती अशी कि,येत्या १ जूनपासून कर्ज काढून शेती करण्यापेक्षा संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील  शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत जिल्हातील संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा दुसरा संप असून आत्ता या संपाकडे राज्याचे लक्ष लागले आहे,तर महाराष्ट्रामध्ये 80 वर्षापुर्वी शेतकर्यानी
80 वर्षानतंर पुन्हा महाराष्ट्रात शेतकरी संपाच वादळ घुमणार    निलेश चाळक जिरेवाडी मो, 9767894619 ,  ( लेखक मुक्त पत्रकार आहेत ) गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि विषेशता मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात   शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आणि  नेहमीच शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शेतकऱ्यातून  होत आहे त्यामुळे एक जून पासून महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकरी संपावर जाणारच म्हणून ठाम आहे   याबाबत अधिक माहीती अशी कि,येत्या १ जूनपासून कर्ज काढून शेती करण्यापेक्षा संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील  शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत जिल्हातील संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा दुसरा संप असून आत्ता या संपाकडे राज्याचे लक्ष लागले आहे,तर महार