मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर ४, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
data-language="en"> अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे उपोषण   आष्टी : तालुक्यातील मौजे सोलापूरवाडी येथे गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलेले असून ते अतिक्रमण हटविण्यात येवून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी सोमवारपासून जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव थोरवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. मौजे सोलापुरवाडी येथील गायरान जमिन स.नं.१०  क्षेत्र १०८  एक्कर या जमिनीमध्ये अतिक्रमण होत आहे. वन विभाग व जिल्हाधिकारी यांना अर्ज करून बरेच दिवस झाले तरी प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. संबंधित जमिनीवरील लाखो रूपयांचे झाडे चोरून तोडली जात आहेत. लोंढे नामक पोलिस कर्मचार्‍याने ६  एक्कर जमिनीवर अतिक्रमण केले असून ग्रामस्थांचे शेतात जाणारे रस्ते बंद केले आहेत. विचारणा केली असता दमदाटी करण्यात येत असून अ‍ॅट्रासिटी दाखल करू अशी धमकी दिली जात आहे. गावातील दोन पुरूष व एका महिलेवर अ‍ॅट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोपही थोरवे यांनी निवेदनातुन केला आहे
data-language="en"> तंटामुक्तीसाठी सरसावले पोलीस; बीड ग्रामीण ठाण्यात मेळावा निलेश चाळक  बीड:  महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेसाठी येथील ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. तंटामुक्तीसोबतच दारूबंदीसाठी गावस्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. सोमवारी ग्रामीण ठाण्यात झालेल्या मेळाव्यात यासाठी ६ गावांची निवड करण्यात आली.  उपअधीक्षक सुधीर खिरडकर, सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी यावेळी मार्गदर्शक केले. बीड तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील वाद गावातच मिटावेत, गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी  गावस्तरावर एक समिती तयार करण्यात आली आहे. समितीचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलिस पाटील यांचा समितीत समावेश राहणार आहे.  ग्राम सुरक्षा दला च्या मदतीनें आणि पोलिस यांची मदत घेऊन सुरक्षेसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात  पिंपरगव्हाण, लिंबारुई, कामखेडा, घोडका राजूरी, चऱ्हाटा  यता गावांमध्ये समिती नेमून व्यसनमुक्
data-language="en"> संकटातूनच शिकायचे असते!   सुनील शिवराम काजारे, नालासोपारा   ‘अरे वेडय़ा, तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला. त्या पिकाला तू सभोवतालच्या परिस्थितीशी कधीच संघर्ष करू दिला नाही. उन्हाचा स्पर्श होऊ दिला नाही. सोसाटय़ाच्या वा-यातच पीक उभे राहते. तेव्हाच त्याच्यात बळ येत’’ एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते. कारण, कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पिकांचे मोठे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व सांगितले, ‘‘तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल, इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल, पण माझ्या मते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. मी एक आपल्यापुढे प्रार्थना करतो की, तुम्ही फक्त वर्षभर हा निसर्ग माझ्या ताब्यात द्या, मग बघा मी शेती फुलवून घरोघरी धान्यांच्या राशी कशा घालतो ते!’’ देव हसला आणि म्हणाला, ‘‘तथास्तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या
data-language="en"> दृष्टी बदला, शेती परवडेल! शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा निसर्गाचा लहरीपणा.. बी-बियाणे, औषधे, खतांच्या वाढत जाणाऱ्या किमती.. बहुतांश वेळा खर्चही भरून निघणार नाही इतपत मिळणारा भाव, या सर्वाची परिणती शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होण्यात होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना सॉफ्टवेअर अभियंत्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळणाऱ्या एका युवकाची ही कथा आहे. शेतीला लाभदायक होण्यासाठ
ओखी चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने मुंबई, ठाण्यासह रायगड परिसरातील काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊस सुरु झाल्याने ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्‍टीवर जाणवू लागला आहे. मुंबई-  तामिळनाडूसह केरळ किनारपट्टीवर हाहाकार उडवल्यानंतर आता ओखी चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या दिशेने वळले आहे. मुंबई, ठाण्यासह रायगड परिसरातील काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊस सुरु झाल्याने ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्‍टीवर जाणवू लागला आहे. दरम्यान, ओखी चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. रविवारी कोकणात समुद्र किना-यावर लाटांनी रौद्ररुप धारण केले होते. समुद्राला आलेल्या उधाणात मालवण बंदरात उभी असलेली पोलिसांची ‘सिंधू ५’ ही गस्तीनौका बुडाली. गस्तीनौकेत लाटांचे पाणी घुसल्यामुळे ही नौका बुडाली. ओखी वादळामुळे सोमवारी सायंकाळी मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. वेगाने वारे वाहण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवल
data-language="en"> बीडमध्ये खानावळीतही आधार कार्डची सक्ती बीड : शहरासह जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय परिसरात अनधिकृत खानावळी थाटल्या आहेत. या खानावळीत जेवण्यासाठी यायचे असेल तर ओळखीसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. तसेच १८०० रुपये दरमहा आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. नुकतीच या खानावळ चालकांनी संघटना स्थापन केली असून, त्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. यामध्ये मात्र सर्वसामान्य विद्यार्थी भरडला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. किरायाने खोली करून राहतात. जेवणासाठी खानावळ लावतात. पूर्वी दोन वेळच्या जेवणासाठी १०००-१२०० असा प्रतिमाह दर आकारला जात होता; परंतु नुकतीच या खानावळ चालकांनी संघटना स्थापन केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सचिव अशी कार्यकारिणीही निवडली आहे. ही संघटनाच अनधिकृत असल्याचे धर्मदाय आयुक्त कार्यालयातून समजले आहे. दरम्यान, खानावळ लावायची असेल तर आधार कार्डसह फोटोची सक्ती केली आहे. दोन वेळच्या जेवणासाठी १८०० रुपये, तर एक वेळच्या जेवणासाठी १ हजार रुपये आकारला आहे. काही कारणास्तव सदरील सदस्य जेव
data-language="en"> स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात अकोला :  स्वतःच्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीहून अकोला गाठणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्यात दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केलं. मागण्यांच्या पूर्ततेसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर समाधानी नसल्याचं सांगत यशवंत सिन्हांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यशवंत सिन्हा यांनी भाजप सरकारविरोधात आवाज उठवला होता. बोंडअळीग्रस्त कपाशीचं पीक घेऊन यशवंत सिन्हा यांनी आंदोलन केलं. दरम्यान यशवंत सिन्हांच्या आंदोलनादरम्यान भाजप खासदार नाना पटोले आणि आमदार बच्चू कडू यांनी गैरहजेरी लावल्यानं त्याचीही चर्चा सुरु आहे. data-language="en">
data-language="en"> नितीन आगे हत्या प्रकरणातील 13 फितुरांवर कारवाई होणार अहमदनगर : खर्ड्यातील नितीन आगेच्या हत्या प्रकरणी 9 जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील रामदास गवळी यांनी दिली. शिवाय, खटल्यातील 13 फितुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही गवळी यांनी सांगितले. “नितीन आगेच्या हत्या प्रकरणी 9 जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून, या प्रकरणी शनिवारी अपिलासाठी औरंगाबाद लॉ अॅण्ड ज्यूडिशियल विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. अहवालानुसार 60 दिवसात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.”, असे सरकारी वकील रामदास गवळी यांनी सांगितले. त्याचबरोबर 13 फितुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, न्यायालयीन कागदपत्रं जमा झाल्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं गवळी यांनी सांगितलं. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते, तर 164 कलमानुसार 8 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र, 13 साक्षीदार फितूर झाले आहेत. शिक्षक बाळू गोरे, रमेश काळ
दृष्टिकोन : स्वतंत्र मराठवाडा राज्य खरंच शक्य आहे? संजीव उन्हाळे हे यासह सामायिक करा Facebook   हे यासह सामायिक करा Twitter   हे यासह सामायिक करा Messenger   data-language="en"> हे यासह सामायिक करा ईमेल   ख्यातनाम जलतज्ज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य होणं आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी केली. पण, ही मागणी किती व्यवहार्य आहे याचं ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्याचे अभ्यासक संजीव उन्हाळे यांनी केलेलं विश्लेषण. भाषेचं बंधन पाळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पण या एकमेव बंधनावर आधारित संकल्पना फार काळ रुजणार नाही, असं प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे यांनी गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार घेताना व्यक्त केलं. स्वतंत्र मराठवाडा झालाच पाहिजे, ही मागणी या पूर्वीही अधूनमधून करण्यात येत होती. अर्थात, राज्य सरकार मराठवाड्याकडे सापत्नभावानं पाहतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात ही मागणी केली गेली.  तथापि, या मागणीला मराठवाड्यातून फारसा प्रतिसाद मिळाला न
शेतकर्यांच्या विज प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेनेने घातला महावितरणला घेराव.नागेश मिठेपाटिल बीड प्रतिनिधी; आज शेतकरी बोंडआळीने अडचणीत आहे.आणि हे सरकार महावितरणाला शेतकर्याची विज तोडायला सांगत हे सरकार शेतकर्याच्या मुळावर आहे आसे शेतकरी बाधंवा वाटते कुठे या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे विहिर बोअरला थोडे पाणी आले आहे.  data-language="en"> मात्र महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. data-language="en"> पण याची जाण ना सरकारला आहे ना अधिकार्यांना यांना जाब विचारण्यासाठी आज दि. 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00  ते 01:00 वाजेपर्यंत घेरावात घेऊन मा.कार्यकारी अभियंता त्र्यंबके साहेब यांना चर्चा केल्यानंतर छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांना सहानुभूतीपूर्वक निवेदन घेऊन कर्मचार्यांना विज जोडणीचे आदेश दिले. यानंतर छावा क्रांतीवीर सेनेने आभारही मानले यावेळी छावा क्रांतीवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नागेशजी मीठे पाटील, छावा क्रांतीवीर सेना युवक जिल्हा अध्यक्ष अशोक काळकुटे पाटील, शे.का.प.चे नेते भाई दत्ता प्रभाळे, नवनिर्वाचित छा
data-language="en"> प्रेयसीने समुद्रात फेकलेला तो बॉल ६ वर्षांनी सापडला आणि...   ऐशलॅंण्ड :  प्रेम मिळविण्यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो.  सोशल मीडियावर एक प्रेम कहाणी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. data-language="en"> बॉयफ्रेंडच्या आठवणीत स्वत:चे नाव आणि नंबर एका बॉलवर लिहून तो बॉल बॉयफ्रेंडच्यानावे तरुणीने समुद्रात फेकला होता. ६ वर्षानंतर तोच बॉल ट्विटर पोस्टमध्ये पाहायला मिळाला आणि तिच्या आशा पल्लवित झाल्या. बॉलवर लिहिले नाव आणि नंबर     @  data-language="en">   61 Replies   ,254 Retweets   12,173 likes Twitter Ads info and privacy अमेरिकेतील ऐशलॅण्डमध्ये एका तरुणीने ६ वर्षांपूर्वी आपले नाव आणि नंबर बॉलवर लिहून समुद्रात फेकून दिला होता. तो बॉल बॉयफ्रेंडला सापडेल आणि कदाचित आपली भेट होईल असे तिला वाटले होते. बॉयफ्रेंडचा शोध घेण्यासाठी हॅली रॉबिसला हाच पर्याय सुचत होता.  ट्विट शेअर  ६ वर्षांनंतर ऐडम नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला. त्यासोबत त्या बॉलचा फोट