मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
एक मराठा लाख मराठा बीड येथील मराठा चक्काजाम आदोंलनात अँड स्वाती नखाते याच्या सोबत निलेश चाळक
एेतिहासिक चक्काजाम आदोंल न  मराठा आरक्षणासाठी देशाच्या ईतिहासात नोंद व्हावी असे मराठा समाजाचे मोर्चे राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निघाले होते लाखोंच्या सख्येंने मोर्चे काढून ही राज्य व केंद्र सरकारने या मराठा क्रांती मोर्चाची दखल न घेतल्यामुळे मराठा समाजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले हे मराठ्यांच  एेतिहासिक अस चक्काजाम आदोंलन होणार आहे आहे याबाबत अधिक माहीती अशी कि मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या, अँट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते परंतू या मोर्चाची केंद्र व राज्य सरकारने दखल न घेतल्या मुळे मराठा समजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले आहे व सदरील आदोंलन हे राज्यभरात सकाळी ठिक आकरा वाजता सुरू होणार आहे व तसेच हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासह तालूका व गावपातळीवर होणार आहे व सदरील चक्काजाम आदोंलन हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाश
एेतिहासिक चक्काजाम आदोंलन  मराठा आरक्षणासाठी देशाच्या ईतिहासात नोंद व्हावी असे मराठा समाजाचे मोर्चे राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निघाले होते लाखोंच्या सख्येंने मोर्चे काढून ही राज्य व केंद्र सरकारने या मराठा क्रांती मोर्चाची दखल न घेतल्यामुळे मराठा समाजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले हे मराठ्यांच  एेतिहासिक अस चक्काजाम आदोंलन होणार आहे आहे याबाबत अधिक माहीती अशी कि मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या, अँट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते परंतू या मोर्चाची केंद्र व राज्य सरकारने दखल न घेतल्या मुळे मराठा समजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले आहे व सदरील आदोंलन हे राज्यभरात सकाळी ठिक आकरा वाजता सुरू होणार आहे व तसेच हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासह तालूका व गावपातळीवर होणार आहे व सदरील चक्काजाम आदोंलन हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची
मराठा समाजाचे उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलन  निलेश चाळक बीड मराठा आरक्षणासाठी देशाच्या ईतिहासात नोंद व्हावी असे मराठा समाजाचे मोर्चे राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निघाले होते लाखोंच्या सख्येंने मोर्चे काढून ही राज्य व केंद्र सरकारने या मराठा क्रांती मोर्चाची दखल न घेतल्यामुळे मराठा समाजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत अधिक माहीती अशी कि मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या, अँट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते परंतू या मोर्चाची केंद्र व राज्य सरकारने दखल न घेतल्या मुळे मराठा समजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले आहे व सदरील आदोंलन हे राज्यभरात सकाळी ठिक आकरा वाजता सुरू होणार आहे व तसेच हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासह तालूका व गावपातळीवर होणार आहे व सदरील चक्काजाम आदोंलन हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या, अँट
31 जानेवारीला मराठा बांधव  करणार चक्का जाम आंदोलन ! पत्रकार परिषदः गड किल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी बीड,दि.28(प्रतिनिधी)ः- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कोपर्डी घटनेच्या प्रकरणाचा निकाल जलदगती न्यायालयात चालवावा. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होता कामा नये.गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी. यासह आदी मागण्या घेवून मराठा बांधव 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाचा एक भाग म्हणून संबध राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्यानंतर 6 मार्चला विधीमंडळ अधिवेशनावर मुक मोर्चा काढला जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्याच्या  अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी शहरातील व्हिआयपी लॉन्स येथे मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकारांशी बोलतांना मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडीक, सुधाकर माने, सुभाष जावळे, बप्पा मोरे, रेश्
31 जानेवारीला मराठा बांधव  करणार चक्का जाम आंदोलन ! पत्रकार परिषदः गड किल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी बीड,दि.28(प्रतिनिधी)ः- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कोपर्डी घटनेच्या प्रकरणाचा निकाल जलदगती न्यायालयात चालवावा. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होता कामा नये.गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी. यासह आदी मागण्या घेवून मराठा बांधव 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाचा एक भाग म्हणून संबध राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्यानंतर 6 मार्चला विधीमंडळ अधिवेशनावर मुक मोर्चा काढला जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्याच्या  अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी शहरातील व्हिआयपी लॉन्स येथे मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकारांशी बोलतांना मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडीक, सुधाकर माने, सुभाष जावळे, बप्पा मोरे, रेश्मा
31 जानेवारीला मराठा बांधव  करणार चक्का जाम आंदोलन ! पत्रकार परिषदः गड किल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी बीड,दि.28(प्रतिनिधी)ः- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कोपर्डी घटनेच्या प्रकरणाचा निकाल जलदगती न्यायालयात चालवावा. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होता कामा नये.गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी. यासह आदी मागण्या घेवून मराठा बांधव 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाचा एक भाग म्हणून संबध राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्यानंतर 6 मार्चला विधीमंडळ अधिवेशनावर मुक मोर्चा काढला जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्याच्या  अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी शहरातील व्हिआयपी लॉन्स येथे मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकारांशी बोलतांना मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडीक, सुधाकर माने, सुभाष जावळे, बप्पा मोरे, रेश्मा
31 जानेवारीला मराठा बांधव  करणार चक्का जाम आंदोलन ! पत्रकार परिषदः गड किल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी बीड,दि.28(प्रतिनिधी)ः- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कोपर्डी घटनेच्या प्रकरणाचा निकाल जलदगती न्यायालयात चालवावा. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होता कामा नये.गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 50 हजार कोटींची तरतूद करावी. यासह आदी मागण्या घेवून मराठा बांधव 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चाचा एक भाग म्हणून संबध राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्यानंतर 6 मार्चला विधीमंडळ अधिवेशनावर मुक मोर्चा काढला जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्याच्या  अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी शहरातील व्हिआयपी लॉन्स येथे मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकारांशी बोलतांना मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला विजयसिंह महाडीक, सुधाकर माने, सुभाष जावळे, बप्पा मोरे, रेश्मा
दांडी बहाद्दर तलाठ्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई निलेश चाळक बी़ड तलाठ्यांच्या एकाधिकारशाहीच्या कारभाराची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून आत्ता दांडी बहाद्दर तलाठ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई करणार असल्येचे पत्रक महसुल विभागाने जाहीर केले आहे याबाबत अधिक माहीती अशी कि   तालुक्याच्या व जिल्हाच्या ठिकाणाहून हस्तकांमार्फत सज्जाचा कारभार करणार्‍या तलाठय़ांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात महसूल विभागाने एक पत्रक जारी केले असून या निर्णयामुळे कामाच्या नावाखाली दांड्या मारणार्‍या तलाठय़ांमध्ये खळबळ उडाली आहे.महसूल प्रशासन आणि जनतेमधील दुवा म्हणून तलाठीपद ग्राम पातळीवरचे महत्वाचे पद आहे. गावच्या अडचणी गावातच सुटल्या जाव्यात यासाठी तलाठी हा गावातच राहणे बंधनकारक आहे. पण बहुतांश तलाठी हे नेमणुकीच्या गावी राहात नसल्याच्या तक्रारी झाल्या होत्या या तक्रांरीची महसूल विभागाने दखल घेतली आहे व तसेच अनेक तलाठी हे तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी राहूनच ते मध्यस्थामार्फत सज्जाचे कामकाज पाहत असतात. त्यामुळे गावकर्‍यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.याबाबत जनतेतून वा
ढगाळ वातावरणाने पिकांवर घाटीअळीचा प्रादुर्भाव हरभारा, ऊस, हळद कोमात , ज्वारीचे जोमात निलेश चाळक बीड  - कडाक्याच्या थंडीनंतर जिल्ह्यात ठिक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.  या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर ऊस, हळद व शेतातील भाजीपाल्यावर वेगवेगळ्या रोगाचा लागन होण्याची संभावना आहे. तर हरभा-यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव जास्त झाला असुन, ज्वारीचे पिक माञ जोमात आहे.           ढगाळ वातावरण झाल्याने  ज्वारीची वाढ जोमात होऊ लागली आहे.  तसेच यावर्षी रबी हंगामात  शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून ज्वारीबरोबर हरभरा, गहू, ऊस,व हळद या पिकांवर जास्त भर दिला आहे. मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंडी गायब झाली आहे. हरभऱा  या पिकाची वाढ जोमात झालेली असतानाच हरभा-यारा ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून, अशा वेळेत  पाऊस पडल्यास निसवलेल्या गव्हाच्या वोब्यांचा रंग बदलून पांढरा पडण्याची शक्यता  आहे. व थंडीमुळे  ज्वारीची जोमाने वाढ होऊ लागली आहे. रबी हंगामातील पिके शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार त्यांचे संर
शहरात रोडरोअमिओंचा उच्छाद ; पालकांची कारवाईची मागणी निलेश चाळक बीड- शहरातील शाळा- महाविद्यालय आवारासह बसस्थानक व परिसरात रोडरोअमिओंचा मोठा उच्छाद वाढला आहे़ रस्त्यावर, शाळा- महाविद्यालयाच्या आवारासह इतरत्र कोठेही छेड काढणाऱ्या रोडरोमिओंमुळे मुली व महीला त्रस्त झाल्या आहेत़ खाजगी शिकवणीच्या परिसरातही रोडरोमिओंचा उच्छाद वाढल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे अशा रोडरोअमीचा बदोंबस्त करण्याची मागणी शहरातील पालकवर्गातून होत आहे बीड शहरातील बलभीम कोेलेज ,नवगण कोलेज ,माने काँम्पल्यास ,सिधिविनायक काँम्पल्यास,व डि,पी रोड,राीव गांधी चौक, गार्डन रोड व   तसेच खाजगी क्लासेसच्या परिसरांत   मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंनी मोठा धुमाकूळ घातला आहे़ तर भीतीपोठी अनेक मुली  शिक्षकांसह नातेवाईकांना माहिती देत नाहीत़ मुलींकडून तक्रारी होत नसल्याने अनेक रोडोमिओंनी भरधाव वेगात दुचाकी नेणे, दुचाकीवरून ट्रिपलशीट फिरत मुलींची छेड काढण्याचा प्रकार सुरू केला आहे़ विशेषत: भरधाव वेगातील आणि वाहतूक नियम मोडणाऱ्या युवकांकडे सुरक्षा रक्षकांसह शाळा-महाविद्यालय प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे अशा रोडरोअिओना
सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण निलेश चाळक बीड- बीडजिल्हाचे नाव सर्वच श्रेञात पुढे आहे. मंग राजकारण असे कि, समाजकारण परंतु येथील पुढा-यांनी माञ स्वताच्या स्वार्था साठी बीड जिल्हाच्या विकास कामाकडे माञ बीड जिल्हाच विकासाला आडकाठी घालुन बीज जिल्हाच्या विकासाला ब्रेक लावल्याने बीड जिल्हाला सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण लागलेले आहे.          बीड जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमान वाढत चालले आहे तर बेरोजगारीला कटांळून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत तर नोकरीच्या शोधात अनेकांनी पुणे,मुबंई सह आदी शहराकडे स्थांलातर केले कारण बीड जिल्ह्यात आज पाहील तर सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण लागले आहे. बीड जिल्ह्यात सध्या दोन नामदार आहेत एक म्हणजे पालकमंत्री पकंजा मुडे , तर दुसरे नामदार विरोधी पक्ष नेते धनजंय मुढे , आणि आमदार आहेत लक्ष्मण पवार, सगिंता ठोंबरे,भिमराव धोंडे ,आर,टी देशमुख , जयद्दत्त क्षिरसागर ,विनयक मेटे, अमरसिंह पडींत हे सात आमदार आहेत तर दोन खासदादा
डिजीटल युगात वासुदेवाचे गाणे काळाच्या पडद्याआड  वासुदेव आला हो ...वासूदेव आला सकाळच्या पहारी वासुदेव आला निलेश चाळक !बीड महाराष्ट्र ही संताची भुमी म्हणून ओळखली जाते परंतू आज त्यांच संताच्या भुमीत हजोरो वर्षापासून वासूदेव आला हो..वासुदेव आला सकाळच्या पहारी हरीनाम बोला ही गाणी डिजीटल युगात काळाच्या पडद्याआड जाताना दिसून येत आहेत आज जर आपन पाहीले कि वीस बावीस वर्षापुर्वी वासुदेव आला हो .. वासुदेव आला सकाळच्या पहारी हरीनाम बोला असे गाणे म्हणारे वासुदेव आपल्याला गा्मीण भागात दिसत  होते परंतू परंतू आत्ता हे वासुदेव गा्मीण भागात जास्त दिसत.नाहीत दान पावल बाबा दान पावलं सकाळच्या पहारी हरीनाम बोला वासुदेव आला हो ...वासुदेव आला या अशी अनेक मजूंळ गाणी आज आपल्याला सकाळच्या वेळी येकायला मिळत नाहीत कारण डिजीटल युगात अशी गाणी काळाच्या पडद्याआड जाताना दिसून येत आहेत महाराष्टर ही संताची भुमी म्हणून ओळखली जाते महाराष्टराची सुस्कृंतीचे अविभाज्य अगं असलेल्या लोककला राज्यात लोप पावत असल्याचे चिञ आपल्याला पहावयास दिसून येते व तसेच आपल्या महाराष्टरात लोककलेला विशेष असे महत्व आहे व लोकांचे मनोंरजन करण्याबरो
बीड- राजमाता जिजाऊ माँसाहेब याच्या जयंती निमित्त सिंदखेड राजा येथे आभिवादन करताना झुजांर छाा सघंटनेचे महाराष्ट्र आध्यक्ष विठ्ठलराव माने, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आयटी सेल बीड जिल्हाप्रमुख निलेश चाळक व उपस्थित मित्र परिवार
नोटाबंदीचा फायदा  सर्वसामान्याना कि मोठ्या उद्योजकांना  सर्वसामान्य शेतकरी वर्ग अडचणीत  त्र्येंपन्न दिवसानतंर ही बँकेत गर्दी कायम निलेश चाळक -बीड नरेंन्द्र मोदी यांनी ८ नोंव्हेबर रोजी काळे धन बाहेर यावे या साठी ५०० व १००० रु च्या नोटा बंद करुन काळे धनावाल्यांना मोठा धक्का दिला होता. आणि ५०० व १००० रु च्या नोटा ५० दिवसात बँकेत आपल्या खात्यावर जमा करा असे फरमान काढले होते. नोटा बंदिचे फरमान काही मिनटातच काढले परंतु याची झल सर्व सामान्यांना बसली तर अनेकांना रांगेत उभा असतांना आपला जिव गमावा लागला. ५० दिवस उलटले तरी नोटा बंदीची मंदी कायम असल्याने सर्व सामान्य माणुस आज देखील बेजार आहे.              पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी ५०० व १००० रु च्या नोटा चलनातुन बाद  करून आज दोन महीने होत आले तरी बीड जिल्ह्यात सर्ब तालूक्याच्या बँकेत गर्दी कायम आहे व तसेच नोटांबदीच्या निर्णयानतंर पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते कि मला ५० दिवसाची मुदत द्या परिस्थिती पुन्हा नोटा बंदी  निर्णयाच्या आगोदर सारखी होईल परंतु ५० दिवस उलटून गेल्या नतंरही शहरांच्या व ग्रामीण भागाच्या ठिकाणी असलेल्या आज ही