मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.   सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर्भपात आणि सोनो
रस्त्यावर नोटांचा ढीग लुटण्यासाठी लोकांची उडली झुंबड, पण पुढे जे घडलं... बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होत्या. मग का ?,   21 आॅगस्ट :   रस्त्यावर जर तुम्हाला सुट्टे नाणे जर सापडले तर ते घेण्याचा मोह आवरणार नाही...त्याच जागी जर नव्या 2000 आणि 500 नोटांचा ढीग रस्त्यावर आढळला तर ?, साहजिकच एक-दोन नोटा तर सहज खिश्यात घालणार...पण असाच मोह केल्यामुळे औरंगाबादकरांची चांगलीच फजिती झालीये. घडलेली हकीकत अशी की, औरंगाबाद चिकलठाणा एमआयडीसी वसहतीमध्ये भररस्त्यावर नोटांचा ढिग पाहण्यास मिळाला. बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होता. मग का ?, हा हा म्हणता बातमी वाऱ्या सारखी पसरली. नोटांचा ढीग पाहण्यासाठी आणि नोटा लुटण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. चक्क 2 हजार आणि 500 शेच्या नोटा बघून अनेकांना मोह आवरला नाही. मग काय लोकांनी भरभरा नोटा घेण्यास सुरुवात ही केली. मात्र लोकांचा अचानक हिरमोड झाली. कारण त्या नोटा नकली होत्या. नकली म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यासाठी ज्या नोटा वापरतात ना त्या नोटा होत
मराठमोळ्या संजीवनी जाधवला जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक वीस वर्षांच्या संजीवनी जाधवचं हे दुसरं मोठं यश ठरलं आहे. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे नाशिक :   नाशिकच्या संजीवनी जाधवनं जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. तैपेई सिटीत आयोजित या स्पर्धेत संजीवनीनं दहा हजार मीटर्स शर्यतीचं रौप्यपदक जिंकलं. नाशिकच्या संजीवनी जाधव या मराठमोळ्या धावपटूनं दोन महिन्यांमध्ये दोन पदकं मिळवल्यानं तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. वीस वर्षांच्या संजीवनीचं हे दुसरं मोठं यश ठरलं. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे. संजीवनी ही मूळची पैलवान आहे. पण नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी तिला अॅथलेटिक्सकडे वळवलं आणि तिच्या आयुष्याला कलाटणी
कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.   बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर  स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर  जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला बलात्कार हा अंगावर श
बीडमध्ये बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्याची हत्या भवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या घरावर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडला.  बीड :   बीडमधील गेवराईत बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोरांनी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली, तर दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला करुन लाखोंचा ऐवज लंपास केला. गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीत ही घटना घडली. भवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या घरावर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडला. पहाटे साडे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला. घाडगे यांच्या पत्नी अलका (वय 42 वर्ष) यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आदिनाथ घाडगे, घरात बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (वय 22 वर्ष) आणि दुसरी मुलगी स्वाती घाडगे (वय 18 वर्ष) यांच्यावरही हल्ला केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत घाडगे दाम्पत्याचा जागीच मृत
पावसाने जिरेवाडी परिसरातील शेतकरी सुखावले बीड: मागील दीड महिन्यापासून दंडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून सुरूवात केल्याने जिरेवाडी परिसरातील शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्हयात सर्वदूर संततधार पाऊस झाला. रविवारी सकाळ पर्यंत ७५३.१४ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. (चोवीस तासात) सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे. दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. शनिवारी सायंकाळ पासून सुरू झालेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे. चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पाऊस मागील चोवीस तासात ७५३.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे म्हणजे ६५ मि. मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये बीड- ७४.८२, पाटोदा ९७.५०, गेवराई ६९.२०, शिरूर कासार ८२.००, अंबाजोगाई ७५.००, केज ६५.८६ अशी नोंद आहे. याशिवाय आष्टी, ६२.८६, वडवणी ५९.००, माजलगाव ५१.५०, धारूर ५७.००, परळी ५८.४० अशी मागील चोवीस तासातील पावसाची नोंद आहे. एकूण सरासरी ६८.५० मि.मी. पावसाची नोंद झालेल
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यासदर्भांत मराठा आमदारानी काय केले ? मुबंई मोर्चा दरम्यान दिलेल्या आश्वासनाची दोन महीन्यात अमलंबजावनी न झाल्यास नेत्याना गावबंदी  निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९     मराठा समाजाला आरक्षण द्यावे ,कोपर्डीतील आरोपीना ,फाशीची शिक्षा द्यावी ,शेतकर्याचे सरसकट कर्ज माफ करावे यासह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंच्या सख्येंने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले परंतू मराठा क्रांती मुक मोर्चाच्याच्या मागण्या सदर्भात राज्यातील मराठा आमदारानी काय केले असा सवाल आत्ता मराठा बाधवातून उपस्थित होत आहे आणि मुबईतील मराठा मोर्चात राज्यसरकारने दिलेल्या आश्वासनाची दोन महीण्यात अमंलबजानी न झाल्यास नेत्याना गावबंदी करू असा ईशारा मराठा बाधंवाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबत आधिक माहीती अशी कि,मराठा समाजाच्या वतीने 9आँगस्ट 2016रोजी पासून आपल्या विवीध मागण्यासदर्भात राज्यभर आणि देश विदेशात ही लाखोच्या सख्येने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहेत परंतू या मराठा क्रांती मुक मोर्चातील मराठा समाजाला आरक्षण द्यावे,स्वामिनाथन आयोगाच्या शि
शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं! केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्य
"गरिबी, स्ट्रगल  व अस्तित्व"                             नुकतंच प्रणयचं काॅलेज चालू झालं. मुंबई मध्ये जाऊन शिक्षण घेणं म्हटलं तर इतकं सोपं नव्हतं. घरच्यांचं विरोध पत्करून प्रणयने मुंबईसारख्या ठिकाणी अॅडमिशन घेतलं होतं. कायदा या क्षेत्रात पदवी मिळविण्याचा मानस होता प्रणयचा. मनाशी एक पक्की खूणगाठ बांधली होती. तसं पण ग्रामीण भागातून शहरी भागात मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घेणं खूप कठीण काम असतं. अॅडमिशन तर घेतलं पण रहायचं कुठे हा प्रश्न सतावत होता. रोज  अपडाऊन करणं परवडण्यासारखं नव्हतं. त्यात काॅलेज रात्रपाळीचं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितल्या- प्रमाणे "कमवा आणि शिका" याची जाणीव प्रणयला होती. कारण घरची परिस्थिती अगदी हलाखीची होती. मुंबईनगरी मध्ये जाऊन तेथे राहून शिक्षण घेणं शक्य नव्हतं. काय करायचं आता.....? प्रश्न पडला होता. मदतीला कुणीही नव्हतं. कारण मुंबई मध्ये कुणीही कुणाचा नसतो. तेथील लोकांना एकमेकांकडे बघायला सुद्धा वेळ नाही. प्रचंड वेगवान जीवनशैली आहे. दिवसा पार्ट टाईम जाॅब करून रात्री काॅलेज करण्याचा निर्णय प्रणयने  घेतला.     
कोपर्डी बलात्कार: आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. नवी दिल्ली : राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी, सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे. यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. मात्र ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने इथेही त्यांची डाळ शिजू दिली नाही. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा स
जिल्ह्यात आठ दिवसात सर्वाधिक बारा शेतकर्याच्या आत्महत्या  निलेश चाळक बीड गेल्या पाच ते सहा वर्षापासून बीड जिल्ह्यात सतत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत यावर्षी ही बीड जिल्ह्यात दोन ते तीन महीण्यापासून पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत त्यामुळे गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात बारा शेतकर्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयाञा संपवली आहे गेल्या दोन महीण्यापासून तुरळीक पडलेल्या पावसाने पिकांची अवस्था वाईट झाली असून काही ठिकाणी तर शेतकर्यानी उभ्या पिकावर नागंर फिरवला आहे शेतात केलेला खर्च ही शेतातील उत्पन्नातून निघतो का नाही असा प्रश्न शेतकर्याना उपस्थित होत आहे पेरणी साठी घेतलेले कर्ज फिटते का नाही अशी चिंता शेतकर्याना भेडसावत आहे आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर ,कुंटूबाची चिंता अशा अवस्थेत अडकलेल्या शेतकर्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत विभागीय आयुक्त कार्यालय औरगाबाद याच्या कडून मिळालेल्या माहीतीनुसार 6 आँगस्ट ते 13 आँगस्ट च्या काळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक बारा शेतकर्यान
सरकारची आश्वासने आणि मराठा समाज ⛳ निलेश चाळक ईमेल,nileshchalak7@gmail.comवाँटस्प नबंर,9767894619(मला खालील माझ्या प्रश्नाची उत्तरे ईमेलवर किंवा वाँटस्पवर पाठवा ⛳ *मराठा आरक्षणासाठी राज्यसरकार अनुकूल : मुख्यमंत्री* पण कधी गेल्या तीन वर्षापासून हेच ऐकतोय आम्ही कि मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल आहे आणि भाजपा सरकारच मराठा समाजाला आरक्षण देणार आहे परंतू तीन वर्ष झाले सत्ता येवून तरी ही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही आणि हेच अजून सागंत आहात कि मराठा आरक्षणासाठी सरकार अनूकूल आहे अह ो साहेब आरक्षण नसल्यामुळे आमचे अनेक भाऊ बहीण शिक्षणापासून वचिंत आहेत लाखो रूपये फिस भरून ही नोकरी लागत नाही नोकरी मिळेल या आशेने घर दार विकून रस्त्यावर येण्याची वेळ मराठा समाजावर आली तर सततच्या नापिकीमुळे मराठा शेतकरी आत्महत्या करत आहते तर लाखो रूपये खर्चून ही नोकरी लागत नसल्याने मराठा तरूण /तरूणी आत्महत्या सारखा मार्ग अवलबित आहेत त्यामुळे साहेब आम्हाला आश्वासन नको तर तुम्ही कुर्ती करा व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या *आरक्षणाचा मुद्दा मागासवर्गीय मंडळाकडे* मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास
आज साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित  आभिवादन करताना मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समिती जिल्हाप्रमुख निलेश चाळक,शिवकार्य प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक अशोक ढोले,निलेश उपरे व आदी