मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
जि.प निवडणुकित दिग्गज नेत्यांच्या वारसदाराची मुसंडी निलेश चाळक बीड -जि.प निवडणुकित दिग्गज नेत्यांच्या वारसदारांनी जोरदार मुसंडी मारुन आपला दबदबा कायम ठेवला असून यामध्ये एका माजी मंत्र्यांच्या पत्नीसह ,सून, पुत्र निवडूण आले आहेत तर दुसरीकडे एका  माजी आमदाराच्या पुत्रालाही निवडून देत मतदारांनी राजकीय घराणेशाहीच्या बाजूने कौल दिला आहे .याबाबत आधिक माहीती अशी कि बीड येथील माजी मंत्री शिवाजीराव पंडित याचें सुपुत्र तथा  जि.प चे विद्यमान अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी चकलांबा जिल्हा परिषद गटातून बहूमत मिळवत चागलीच मुसंडी मारून विजय मिळवला आहे तर दुसरी कडे माजीमंत्री बदामराव पंडित यांचे पुत्र तथा उमापुर जि,प गटाचे विद्यमान जि,प,सदस्य युद्धजित पंडित यांनी  ही उमापुर जिल्हा परिषद गटातून बहूमत मिळवत चागलीच मुसंडी मारून विजय मिळवला आहे आणि विजयसिंह आणि युद्धजित हे नात्याने चुलतबंधू आहेत.तर माजलगाव तालूक्यातून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके व पुतणे जयसिंह सोळंके हे ही पहिल्यांदाच जि.प. मध्ये दाखल झाले आहेत.तर  परळी तालुक्यातील धर्मापुरी जि. प. गटातून काँग्रेस- राकॉच्या
ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्यां किर्तनाने जिरेवाडीकर मंत्रमुग्ध निलेश चाळक बीड  -बीड पासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यात आले असून काल अखंड हरिनाम सप्ताहाला सुरू झाली असून काल चौथ्या दिवशी जिरेवाडी येथे  ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्या किर्तनांचे आयोजन करण्यात आले होते व तसेच ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यानी आपल्या  किर्तनाने जिरेवाडीकरांना आणि परिसरातील नागरीकांना मंत्रमुग्ध करून सोडले याबाबत अधिक माहीती अशी कि शुक्रवारी रात्री ९ वाजता बीड पासून काही अतंरावर असलेल्या जिरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह निम्मित चौथ्या दिवसाची किर्तन सेवा ही ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्या किर्तनांने सुरू झाली होती व ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यानी हेची थोर भक्ती या अभंगावर खुप चांगल्या प्रकारे चिंतन करून जिरेवाडीकरांना व या अखंड हरिनाम सप्ताहाला हजेरी लावल्या श्रोंत्यांना मंत्रमुग्ध केले व तसेच ते म्हणाले की जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा प्रगतीसाठी प्रयत्नशील असतो, पण कुठल्याही प्रगतीपथावर चालायचे म्हटल्यावर संघर्ष करावाच लागतो.व  सध
नुसंतच मराठ्यांना आरक्षण देणार , पण कधी देणार आरक्षण ? निलेश चाळक बीड मो,९७६७८९४६१९  कोपर्डी व भिलवडीच्या   घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहेत व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत  व नागपुर मध्ये ही मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा काढला होतो या मोर्चात लांखो मराठा बाधव आणि मराठा माता भगिनी सहभागी झाल्या होत्या या मराठा क्रांती मोर्चानतंर मुख्यंमंत्री साहेब म्हणाले होते कि मराठ्यांना आरक्षण देणार असशी घोषणा त्यानी केली होती परंतू मुख्यमंत्री महोदय कधी देणार तुम्ही आम्हाला आरक्षण का ? नुसंतच गाजर दाखवाताय मुख्यमंत्री महोदय आणि नुसंतच मराठ्यांना आरक्षण देणार , पण कधी देणार मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला आरक्षण ? असा प्रशन उद्भवत अाहे विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांनी मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चोचे कौतूक केले होते पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मात्र त्यानी काहीच हालचाली केल्या नाहीत आज आमच्या कोपर्डीतील बहीणीवर आत्यचार होऊन दहा महीण्याचा कालावधी झााला तरी आमच्या
ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्यां किर्तनाने जिरेवाडीकर मंत्रमुग्ध निलेश चाळक बीड -बीड पासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यात आले असून काल अखंड हरिनाम सप्ताहाला सुरू झाली असून काल चौथ्या दिवशी जिरेवाडी येथे  ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्या किर्तनांचे आयोजन करण्यात आले होते व तसेच ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यानी आपल्या  किर्तनाने जिरेवाडीकरांना आणि परिसरातील नागरीकांना मंत्रमुग्ध करून सोडले याबाबत अधिक माहीती अशी कि शुक्रवारी रात्री ९ वाजता बीड पासून काही अतंरावर असलेल्या जिरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह निम्मित चौथ्या दिवसाची किर्तन सेवा ही ह.भ.प.शिवाजी महाराज येवले याच्या किर्तनांने सुरू झाली होती व ह.भ.प.शिवाजी महाराज येवले यानी हेची थोर भक्ती या अभंगावर खुप चांगल्या प्रकारे चिंतन करून जिरेवाडीकरांना व या अखंड हरिनाम सप्ताहाला हजेरी लावल्या श्रोंत्यांना मंत्रमुग्ध केले व तसेच ते म्हणाले की जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा प्रगतीसाठी प्रयत्नशील असतो, पण कुठल्याही प्रगतीपथावर चालायचे म्हटल्यावर संघर्ष करावाच लागत
टिक टिक वाजते डोक्यात... धड धड वाढते ठोक्यात  निलेश चाळक बीड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने 16 फेब्रुवारीला शांततेत पार पडल्या कुठे मतदानाचा टक्का वाढला तर कुठे घटला.  सर्वच उमेदवारांकडून संभाव्य मतदानाच्या आकडेमोडला मोठा वेग आला आहे.  कोणाला किती मतदान झाले हे  निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे, त्यातून उमेदवाराच्या विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे. जसजशी निकालाची तारीख उद्यावर आली आहे आहे तस तशी उमेदवारांची अवस्था टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात काहीशी अशी झाली आहे.मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वत्र शांततेत पार पडल्या. अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.   काही नवख्यांचे राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे. निवडणूक काळात प्रचार सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते यात सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या. प्रत्येक उमेदवारांकडून मतदारराजाचे मन जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी आश्‍वासनाची बरसात करावी लागली होती.  निवडणुका अधिकच रंगतदार
बीड - छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंती निम्मित मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीतीच्या वतीने आभिवादन करताना मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती बीड जिल्हा प्रमुख तथा पत्रकार निलेश चाळक , आनिल खुटाळे ,आशोक ढोले महेश शिंदे व आदी दिसत आहेत
बीड - छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंती निम्मित मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीतीच्या वतीने आभिवादन करताना मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती बीड जिल्हा प्रमुख तथा पत्रकार निलेश चाळक , आनिल खुटाळे ,आशोक ढोले महेश शिंदे व आदी दिसत आहेत
विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ  स्मारक उभारण्याची   निलेश चाळक  याची मागणी बीड। औरगाबाद येथील डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक व त्याच्या सहकार्यानी केली आहे याबाबत अधिक माहीती अशी कि   डॅां .बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ ,औरगाबाद यानी  विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभा करण्याची घोषणा दोन वर्षापर्वी केली होती परंतू अद्याप ही डॅां .बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठत  छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ स्मारक न उभारल्यामुळे शिवप्रेमीतून त्रीव स्वरूपाचा सतांप व्यक्त केला जात आहे व तसेच विद्यापिठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचाच्या स्मारकांचे काम अद्याप सुरू झालेले नाही व तसेच डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठचा परीसर हा एकुण ७०० एकरचा  आहे आणि असे असताना ही डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा  विद्यापीठाकडे छत्रपती शिवाजी महारा
विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ  स्मारक उभारण्याची   निलेश चाळक  याची मागणी बीड। औरगाबाद येथील डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक व त्याच्या सहकार्यानी केली आहे याबाबत अधिक माहीती अशी कि   डॅां .बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ ,औरगाबाद यानी  विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभा करण्याची घोषणा दोन वर्षापर्वी केली होती परंतू अद्याप ही डॅां .बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठत  छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ स्मारक न उभारल्यामुळे शिवप्रेमीतून त्रीव स्वरूपाचा सतांप व्यक्त केला जात आहे व तसेच विद्यापिठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचाच्या स्मारकांचे काम अद्याप सुरू झालेले नाही व तसेच डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठचा परीसर हा एकुण ७०० एकरचा  आहे आणि असे असताना ही डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा  विद्यापीठाकडे छत्रपती शिवाजी महा
छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरूण निलेश चाळक बीड मो, 9767894619 १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते   व तसेच शिव जयंती निम्मित19 फेब्रुवारीला तरूण वर्ग मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात या तरूण वर्गाला शिवजयंती साजरी करताना पाहील कि अस वाटत कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या  विचारांचा वसाही पिढी नक्कीच पुढे चालवेल आणि तुम्हाला हव असणार स्वराज्य ही पिढी नक्कीच घडवेल,परंतू शिवजयंतीच्या   आनंदाला काही तास ही उलटताय  कि नाही या शिवजयंती साजरी करणार्या तरूण वर्गाच  दुसर रुप दिसत शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंती सारी करणारे तरूण वर्ग संध्याकाळी दारुच्या नशेत झिंगताना दिसतात,व तसेच छत्रपी शिवाजी महाराज याच्या जयंतीच्या मिरवनुकीत दारुच्या नशेत वेडेवाकडे चाळे करत अश्लिल गाण्यांवर कर्नकक्रश आवाजात नाचताना दिससतात,व तसेच ज्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी  स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली व स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्याच वयातील हे तरुन मात्र व्यसनाधिन होवुन वाममार्गाला जावु लागली आहेत,त्यामुळे
मराठा आरक्षन नाकारनार्याना आज मतदानाच्या माध्यमातून जागा दाखवली मराठा बाधवानो दाखवा आपली ताकद - निलेश चाळक मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समिती
मराठा आरक्षन नाकारनार्याना आज मतदानाच्या माध्यमातून जागा दाखवली मराठा बाधवानो दाखवा आपली ताकद - निलेश चाळक मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समिती
 मराठा आरक्षणासाठी बीड मध्ये मोर्चा  बीड सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण दयावे या प्रमुख मागणी साठी मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सदरील मोर्चा हा बलभिम कोलेज पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला व नतंर  उपजिल्हाधिकारी याच्यामार्फत मुख्यंमत्र्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या मुलाना पात्रतेनुसार शासकिय सेवेत सामावून घ्यावे गरीब व दुर्लब मराठा विद्यार्थांन साठी जिल्हास्तरावर व तालूका स्तरावर वस्तीग्रह स्थापन करावे व बीड शहरात क्रांतीसिंह नाना पाटील याचे भव्य असे स्मारक उभारण्यात यावे व ३ आँगस्ट हा दिन क्रांतीदिन म्हणुन साजरी करण्यात यावा या सह विवीध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेत्र्तव समितीचे प्रमुख आविनाश खापे पाटील व निलेश चाळक पाटील यानी केले या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी जिजाऊ ब्रिंगेडच्या रणरागिनी मणिशा ताई राखुंडे पाटील ,स्वपनिल भैया गलधर ,महेश धांडे ,व रत्नदिप ईंगळे,शिवराज कोळसे ,सतिष झिरपे, सजंय शिनगारे, शुभम राखूंडे ,याच्या सह विव
ग्रामीन भागात उडू लागला नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा बंद गाडीतून फिरणारे नेते मतासाठी दा रोदारी फिरु लागले निलेश चाळक बीड-बीड जिल्ह्यासह आज मराठवाड्यात जिल्हा परिषद व पचांयत समिती निवडणूकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून ग्रामीन भागात कधी न लक्ष घालणारे नेते आता ग्रामीण भागात लक्ष घालताना दिसत आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी  नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा उडताना दिसत आहे तर, बंद गाडितील नेते मतासाठी मतदारांच्या दारोदारी फिरत असल्याचे चिञ ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.                  याबाबत अधिक माहीती अशी कि, निवडणूकी आगोदर राजकिय नेते व उमेदवार ग्रामीण भागात जाऊन मतदारांना मोठ मोठी आश्वासने देतात आम्ही अस करू  तस करू, आम्ही निवडूण आल्यावर रस्ते करु, अगंणवाडीचे काम करू, गावात पाणी टचांई होवू देणार नाही. गावाचा सर्वांगीन विकास करु यासह आदी आश्वासने राजकिय नेत्यांकडून निवडणूकी आगोदर दिली जातात. परंतू निवडणूक झाली उमेदवार निवडूण आला कि, नेते आणि उमेदवार दिलेली सर्व आश्वासने विसरतात आणि एसी रूममधूनच आपल्या पदाचा कारभार हाकताना दिसतात. मग मतदारांना त्याच्या बगंल्याच्या बाह
वीज बील भरण्यासाठी ग्राहकांची उदासिनता   ; बीड विभागाकडे सर्वाधिक ११०० कोटींची थकबाकी बीड निलेश चाळक - महावितरणच्या बीड विभागाच्या थकबाकीत सर्वाधिक वाढ झाली असल्याचे समजते. व या विभागाकडे जवळपास ११०० कोटींची थकबाकी आहे,व तसेच  घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांकडे जवळपास १५० कोटी थकीत असल्याने या विभागाच्या अडचणी वाढत होताना दिसत आहे.ग्राहक विज बील भरण्यासाठा टाळाटाळ करत असल्याने या थकबाकीचा आकडा वाढत आहे व तसेच  ग्राहकांची वीज बील भरण्यासाठी होत असलेली उदासीनता व वरिष्ठ कार्यालयाचा वाढता दबाव यामुळे विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.रबी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच वसुलीसंदर्भाच्या बैठका पार पडत आहेत. महावितरणचे विभागीय संचालक संजीवकुमार यांनी बैठक घेऊन युनिटनुसार वसुली करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले असल्याचे समजते. लातूर झोनमध्ये सर्वाधिक थकबाकी बीड विभागाकडे असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. महावितरणची सर्वतोपरी ग्राहकांना सेवा देऊन वीज बिल जमा करण्याबाबत जनजागृती करण्याचे त्यांनी आदेश दिले. मात्र, बीड विभागातील ग्राहकांची