मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल १०, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाज असुरक्षिंतच मराठा समाजाला आरक्षण आणि सरक्षण द्या  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com  पुरोगामी महाराष्ट्रातील मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत आणि अनेक मराठा समाजातील तरूणा शिक्षण करण्याची जिद्द असतानाही त्याना घरच्या हलाखीच्या परिस्थतितीमुळे आपले शिक्षण पुर्ण करता येत नाही त्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी निराश होऊन आत्मह्त्या करतात आणि अनेक वेळा मराठा समाजातील नागरीकांना त्रात्र दिला जातो व मराठा समाजातील आधिकार्यांचा छळ केेेला जातो दोन महीण्यापुर्वी अमरावतीचे आयजी विठ्ठलराव जाधव यांनी असा आरोप केला होता कि माझा मराठा असल्याने छळ केला जात त्यामुळेे मी आत्महत्या करणार  मनस्थित आहे अस आयजी विठ्ठलराव जाधव यांनी सागितल होत त्याच्या या स्टेमेंटमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती  परंतू या घटनेनतंर शासनाने सखोल चौकशी न करता उलट आयजी विठ्ठलराव जाधव यांनाच वेडे ठरवून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे पु