मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अँपे रिक्षा चालकांकडून प्रवाशाची लूट बीड ते जिरेवाडी ,नामलगावफाट्यापर्यत 20ते30रूपये घेतात बीड- बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जिरेवाडी ,नामलगावफाट्या पर्यंत प्रवाशाकडून 20ते 30रूपये अँपे रिक्षा चालक वसूल करत आहेत ,त्यामुळे अँपे रिक्षा चालकांकडून प्रवाशाची सुरू असलेली लूट थाबंवण्याची मागणी प्रवाशी करत आहेत याबाबत अधिक माहीती अशी कि,ग्रामीण भागातून शहराकडे शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी येजा करत असतात परंतू विद्यार्थ्याकडून ही ऐवढच तिकिट अँपे रिक्षा चालक घेत असल्याने याचा विद्यार्थांच्या पालकांनाही आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे,आणि विद्यार्थाबरोबरच याचा शेतकरी,मुंजूराना ही याचा ञास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांची होत असलेली लूट थांबवण्याची मागणी प्रवाशातून होत आहे
  कुर्षी प्रधान देशात  का? आली शेतकर्यावर संपावर जाण्याची वेळ देशाला जगवणारा शेतकरी   सहा दिवसापासून रस्त्यावर निलेश चाळक बीड मो,9767894619 गेली अनेक वर्षापासून शेतकर्याच्या मनात असलेली खदखद शेतकरी संपाच्या माध्यमातून बाहेर काढत आहे,शेतकर्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने आणि वाढत्या शेतकर्याच्या आत्महत्या यामुळे जगाला जगवणारा शेतकरी पहील्यादांच रस्त्यावर उतरला आहे गेल्या सहा दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकरी संपाच्या माध्यमातून रस्त्यावर रस्त्यावर उतरला आहे कुर्षी प्रधान देशात शेतकर्यावर संपावर जाण्याची वेळ का आली आणि कोणामुळे आली याला जबाबदार कोण? असा असा सवाल उपस्थित होत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने  राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होत आहे कारण शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण
मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून  राबणार्या शेतकर्यासोबत करावी  निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९ व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने 1जून पासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होऊ लागल्याने मुख्यमंञ्यानी शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवले होते काही शेतकरी नेत्यानी चर्चा केल्यानतंर संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतू शेतकर्यानी आक्रमक होत संप मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत चालूच ठेवणार असल्याचे सागिंतले त्यामुळे मुख्यमंञ्याना चर्चा करायची असेल तर त्या शेतामध्ये दिवस राञ रक्ताच पाणी करणार्या शेतकर्याशी चर्चा करावी अशी मागणी होत आहे शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातात घेतल्याने महाराष्ट्रात या शेतकरी संपाला ऐतिहासिक अस महत्व प्राप्त झाल आह
मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून  राबणार्या शेतकर्यासोबत करावी  निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९ व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने 1जून पासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होऊ लागल्याने मुख्यमंञ्यानी शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवले होते काही शेतकरी नेत्यानी चर्चा केल्यानतंर संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतू शेतकर्यानी आक्रमक होत संप मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत चालूच ठेवणार असल्याचे सागिंतले त्यामुळे मुख्यमंञ्याना चर्चा करायची असेल तर त्या शेतामध्ये दिवस राञ रक्ताच पाणी करणार्या शेतकर्याशी चर्चा करावी अशी मागणी होत आहे शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातात घेतल्याने महाराष्ट्रात या शेतकरी संपाला ऐतिहासिक अस महत्व प्राप्त झाल आहे शेतकरी संपा