कोपर्डी प्रकरणातील अरोपीवर हल्ला केलेल्या संशयित आरोपींना समाजातील नेते न्याय देतील का - नागेश मिठे.
बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून
शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला बलात्कार हा अंगावर शहारे आननारा असून आशा प्रकरणातील अरोपींना अ.नगर येथिल न्यायलयात आणले आसतांना शासन जानिवपुर्वक रित्या आतीगंभीर स्वरूपाच्या प्रकरणात दिरंगाई करत आसल्यामुळे समाजाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास ऊडाला आहे.यामुळे आता आमच्या कोपर्डीतील चिमुकल्या बहीणीला न्याय मिळेल का असा मोठा संशय आल्यामुळे समाज बांधवानी अरोपीवर केलेला हल्ला हा जात म्हणुन नाही तर निर्दयी आरोपीवर केलेला हल्ला आहे.अरोपीला जात नसतो अरोपी हा अरोपीच असतो मग आमच्याच चिमुकल्या बहिणीला सरकार न्याय देऊ शकत का नाही ? पण सरकार दुटप्पी भुमिका घेऊन समाज बांधवावर अट्रोसिटी सारखे खोटे गुन्हे नोंदऊन जाती जाती मध्ये वाद पेटवून देण्याचे काम सरकार करत आहे.जर याकुब मेमन सारख्या आतंगवाद्याच्या प्रकरणात न्यायालय रात्रीच्या दोन वाजता ऊघडत आसेल तर हीच तत्परता आमच्या कोपर्डीतील चिमुकल्या बहीणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात दाखवली आसती तर न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडाला नसता. जर आसेच घडत राहीले तर जिल्ह्या जिल्ह्यात आसे प्रकरण घडले तर तालुका निहाय न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडून अरोपी हे दिवसा ढवळ्या टोळी तयार करून गंभीर प्रकरणे करतील यात शंकाच नाही.
बीड ( प्रतिनिधी ) अठरा पगड जाती धर्माला सोबती घेऊन चालणाऱ्या नेत्यांना कोपर्डीतील आरोपीवर झालेल्या हल्लीतील संशयित आरोपी गणेश खुणे, अमोल खुणे, बाबु वाळेकर, राजु जराड हे आजही पुणे येथिल येरावडा जेल मध्ये आहेत. यांच्या कडे एकही मराठा समाजाचा नेता लाजिरवाने सुद्धा फिरकला नाही. याचा समाजाने असा अर्थ घ्यायचा कि हे प्रकरण नेत्यांना पेलवत नाही असा अर्थ हळु हळू मराठा समाजात निघत आहे.या सामान्य बांधवांची कुठलीही चुक नसतांनाही कट रचून त्यांच्यावर अठरा सिटे ॲक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडे जानिवपुर्वक समाज व समाजातिल ईतर कामात दंड थोपटवणारे नेते दुर्लक्ष करत आहेत. याच गोष्टींचा शासन फायदा ऊठवून
शासन त्यांना जामिन सुद्धा देत नाही.न्याय व्यवस्थेची हिच तत्परता कोपर्डीतील अरोपीवर शासन का दाखवत नाही.फास्ट्रोक च्या नावाखाली शासन अरोपीला अभय देत आहे या पैक्षा दुदैव काय आसेल. दि.१एप्रील २०१७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे चिमुकलीवर झालेला बलात्कार हा अंगावर शहारे आननारा असून आशा प्रकरणातील अरोपींना अ.नगर येथिल न्यायलयात आणले आसतांना शासन जानिवपुर्वक रित्या आतीगंभीर स्वरूपाच्या प्रकरणात दिरंगाई करत आसल्यामुळे समाजाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास ऊडाला आहे.यामुळे आता आमच्या कोपर्डीतील चिमुकल्या बहीणीला न्याय मिळेल का असा मोठा संशय आल्यामुळे समाज बांधवानी अरोपीवर केलेला हल्ला हा जात म्हणुन नाही तर निर्दयी आरोपीवर केलेला हल्ला आहे.अरोपीला जात नसतो अरोपी हा अरोपीच असतो मग आमच्याच चिमुकल्या बहिणीला सरकार न्याय देऊ शकत का नाही ? पण सरकार दुटप्पी भुमिका घेऊन समाज बांधवावर अट्रोसिटी सारखे खोटे गुन्हे नोंदऊन जाती जाती मध्ये वाद पेटवून देण्याचे काम सरकार करत आहे.जर याकुब मेमन सारख्या आतंगवाद्याच्या प्रकरणात न्यायालय रात्रीच्या दोन वाजता ऊघडत आसेल तर हीच तत्परता आमच्या कोपर्डीतील चिमुकल्या बहीणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात दाखवली आसती तर न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडाला नसता. जर आसेच घडत राहीले तर जिल्ह्या जिल्ह्यात आसे प्रकरण घडले तर तालुका निहाय न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडून अरोपी हे दिवसा ढवळ्या टोळी तयार करून गंभीर प्रकरणे करतील यात शंकाच नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा