मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून  राबणार्या शेतकर्यासोबत करावी  निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९ व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने 1जून पासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होऊ लागल्याने मुख्यमंञ्यानी शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवले होते काही शेतकरी नेत्यानी चर्चा केल्यानतंर संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतू शेतकर्यानी आक्रमक होत संप मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत चालूच ठेवणार असल्याचे सागिंतले त्यामुळे मुख्यमंञ्याना चर्चा करायची असेल तर त्या शेतामध्ये दिवस राञ रक्ताच पाणी करणार्या शेतकर्याशी चर्चा करावी अशी मागणी होत आहे शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातात घेतल्याने महाराष्ट्रात या शेतकरी संपाला ऐतिहासिक अस महत्व प्राप्...
मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून  राबणार्या शेतकर्यासोबत करावी  निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९ व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने 1जून पासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होऊ लागल्याने मुख्यमंञ्यानी शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवले होते काही शेतकरी नेत्यानी चर्चा केल्यानतंर संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतू शेतकर्यानी आक्रमक होत संप मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत चालूच ठेवणार असल्याचे सागिंतले त्यामुळे मुख्यमंञ्याना चर्चा करायची असेल तर त्या शेतामध्ये दिवस राञ रक्ताच पाणी करणार्या शेतकर्याशी चर्चा करावी अशी मागणी होत आहे शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातात घेतल्याने महाराष्ट्रात या शेतकरी संपाला ऐतिहासिक अस महत्व प्राप्त झाल आहे शे...
बीड जिल्ह्यात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार शेतकरी संपाला सुरूवात उद्या बीडमध्ये शेतकरी क्रांती मोर्चा  निलेश चाळक बीड-शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकरी उद्यापासून संपावर जाणार आहेत आणि बीड जिल्ह्यात या शेतकरी संपाची सुरूवात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार असून उद्या सकाळी आकरा वाजता या मो्चाची सुरूवात होणार आहे आणि उद्यापासून सुरू होणार्या या शेतकरी संपाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आता एकंञ होत असल्याचे दिसून येत आहे शेतकरी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून अनेक दिवसापासून संपासाठी वातावरणनिर्मितीचे काम केले जात आहे. त्यासाठी विविध भागात बैठकानी जोर धरला आहे.तर दोन दिवसापुर्वी मुख्यमंञ्यानी शेतकर्याना चर्चेला बोलवले होते परंतू मुख्यामंत्र्यासोंबत चर्चा रून आश्वासन मिळाल्याने शेतकरी संपावर जाणारच म्हणून ठाम आहेत  अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि विषेशता मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात   शेतक...
माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी निलेश चाळक जिरेवाडी मो, 9767894619    (लेखक हे हुंडा निर्बंध समितीचे सदस्य आहेत) महाराष्ट्रात आणि विशेषता मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रशन ऐरणीवर आला होता परंतू आत्ता याच मराठवाड्यात हुंडा देण्यासाठी शेतकरी बापाकडे पैसे नसल्याने मुलीही आत्महत्या करत आहेत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकरी बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसे नसल्याने एका वर्षात दोन मुलीनी आत्महत्या केल्या होत्या, या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती,आपण म्हणतो हुंडा घेवू नका आणि हुंडा देवू नका परंतू हुंडा देऊ नका म्हणनारेच लोक हुंडा देतात अन् मोठ्या तोर्यात सागतात आम्ही वढा हुंडा घेतला तुम्ही किती घेतला अंस म्हणून प्रत्येक जण हुडा घेतो आणि देतो त्यामुळे या हुंड्याला माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी घालत असल्याचे दिसून येत आहे,••हुंडा पद्धतीच्या बाबतीत आज समाजातील प्रत्येकच माणूस जवळजवळ डुप्लिकेटच आहे. वधू पक्ष असेल तर हुंडापद्धतीला शिव्याव्याप दिेले जातात. वर पक्ष असेल तर हुंड्याचे समर्थन केले जाते. याला कारण, हुंड्...