नुसंतच मराठ्यांना आरक्षण देणार , पण कधी देणार आरक्षण ?
निलेश चाळक बीड मो,९७६७८९४६१९ कोपर्डी व भिलवडीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहेत व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत व नागपुर मध्ये ही मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा काढला होतो या मोर्चात लांखो मराठा बाधव आणि मराठा माता भगिनी सहभागी झाल्या होत्या या मराठा क्रांती मोर्चानतंर मुख्यंमंत्री साहेब म्हणाले होते कि मराठ्यांना आरक्षण देणार असशी घोषणा त्यानी केली होती परंतू मुख्यमंत्री महोदय कधी देणार तुम्ही आम्हाला आरक्षण का ? नुसंतच गाजर दाखवाताय मुख्यमंत्री महोदय आणि नुसंतच मराठ्यांना आरक्षण देणार , पण कधी देणार मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला आरक्षण ? असा प्रशन उद्भवत अाहे विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चोचे कौतूक केले होते पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मात्र त्यानी काहीच हालचाली केल्या नाहीत आज आमच्या कोपर्डीतील बहीणीवर आत्यचार होऊन दहा महीण्याचा कालावधी झााला तरी आमच्या कोपर्डीतील बहीणीच्या मारेकर्याना अजून ही शिक्षा झालेली नाही कोर्टांकडून नुसती तारीख पे तारीख दिली जात आहे मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते कि कोपर्डीतील आरोपीना सहा महीण्याच्या आत शिक्षा सुनावली जाईल आणि कोपर्डीतील मुलीला ( आमच्या बहीणीला ) न्याय दिला जाईल पंरतू दहा महीण्याचा कावधी उलटला तरी आमच्या कोपर्डी आणि भिलवडी येथिल बहीणीला न्याय मिळाला नाही त्यामुळे हा आमच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार नाही का ? मुख्यमंत्री महोदय सहा महीण्यात न्याय देणार म्हणायच आणि न्यायद्यचा नाही हेच का तुमचे राज्य ,आमच्या कोपर्डी आणि भिलवडीतील बहीणीला न्याय मिळावा साठी
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात,व देशात इतकंच काय विदेशातही मूक मोर्चे काढण्यात आले. या मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बाधव आणि मराठा माता भगिनी सहभागी होत होत्या आणि त्यांच्यात एक प्रकारची शिस्त होती. हे मोर्चे मूक असले तरी त्याचा आवाज मोठा होता. या मराठा क्रांती मोर्चांमुळे सरकार हलले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. आणि ते म्हणाले होते कि. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असून ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण देण्यात येईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले पण साहेब नुसतच मराठा समाजाला आरक्षण देणार पण ते कधी देणार ? आत्ता हा मराठा क्रांती मुक मोर्चा ६ मार्च रोजी मुबईत जाऊन धडकणार आहे आणि या मोर्चात एक कोटी च्या वर मराठा बाधव सहभागी होणार असल्यामुळे या मराठा क्रांती मोर्चाची सर्वाना उत्सुकता लागली आहे या मराठा क्रांती मुक मोर्चातून कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह आदी मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मुख्यंमत्र्यानी कोणत्याही मराठा नेत्यासोबत चर्चा न करता मुबंईतील मोर्चाला समोर येऊन चर्चा करावी व तसेच महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीनंतर इतक्या मोठ्या संख्येने शांततापूर्ण मार्गाने मोर्चे निघण्याची हि बहुदा पहिलीच वेळ आहे. किंबहुना भारतात झालेल्या कोणत्याही आंदोलनाचे ,मोर्च्याचे गर्दीचे रेकॉर्ड्स या मोर्चाने मोडीत काढले आहेत.तरीही काही उपद्रवी मूल्ये मराठ्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही मीडियावाले याला मराठ्यांची दादागिरी म्हणत आहेत तर काही जण राजकीय रंग भरत आहेत.मराठ्यांना दादागिरी करायची असती, जोर लावायचा असता,जहालपणा दाखवायचा असता तर महाराष्ट्र पेटवून मराठे कधीच मोकळे झाले असते . पण परकीयांच्या आक्रमणाने विखुरलेल्या या देशाला,महाराष्ट्राला एकसंध करण्याचं, पुनरुभारणी करण्याचं काम मराठ्यांनी केलं, ते या देशातल्या कागदाच्या तुकड्याचेही नुकसान करणार नाहीत. कारण आमच्या जातीचा इतिहास हा देशाच्या मातीशी जोडला गेलाय ते हि रक्ताने.व आमचे मोर्चे हे स्वयंस्फूर्तीने उभे राहिले आहेत कोणी दादा,मामा,अण्णा,बुवा,साहेब,शिक्षणसम्राट,साखरसम्राट आमचे नेते नाहीत.होय आमच्यातले काही हिंदुत्ववादी आहेत,काही समाजवादी आहेत काही पुरोगामी आहेत,नास्तिक,आस्तिक आहेत पण मोर्चात आम्ही आमचे हे मुखवटे काढून फक्त आणि फक्त मराठा या आमच्या अस्सल चेहऱ्याने सामील होत आहोत
या मोर्चाचा नेता आणि स्फुर्तीदाता जर कोणी असेल तर ते आमचे छत्रपती शिवराय आहेत. जे आम्हाला या मोर्च्यादरम्यान शिस्त ,स्वच्छता,संयम आणि संघटन करण्यास मार्गदर्शन करत आहेत.जेव्हा कोपर्डीची घटनेमध्ये एवढ्या क्रूर पद्धतीने एका निरपराध मुलीची हत्या होते, आपण काहीच करू शकत नाही अशी भावाना समाजामध्ये रूजायला लागली. महिलेवर अत्याचार केला म्हणून आपल्याच समाजाच्या रांझ्याच्या पाटलाचाही चौरंग मराठ्यांनी केला ,नोकरी,शिक्षण,राजकारण यामधील आरक्षणातून, कायद्याने दिलेल्या संरक्षणाच्या माध्यमातून इतरांना कायम 'जातीवर' उतरण्याची संधी मिळत गेली. मराठ्यांनी याबाबत तक्रार कधीच नाही केली याउलट राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
मराठ्यांनी आवाज काढला तर दिल्लीत बसलेल्यांनाही कानठळ्या बसतील यात शंका नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला आरक्षण देणार ,कोपर्डीतील आरोपीना शिक्षा देणार पण देणार मराठा समाजाला आरण आणि कधी न्याय मिळणार आमच्या बहीणीला असा सवाल उपस्थित होतो
निलेश चाळक बीड मो,९७६७८९४६१९
निलेश चाळक बीड मो,९७६७८९४६१९ कोपर्डी व भिलवडीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहेत व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत व नागपुर मध्ये ही मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा काढला होतो या मोर्चात लांखो मराठा बाधव आणि मराठा माता भगिनी सहभागी झाल्या होत्या या मराठा क्रांती मोर्चानतंर मुख्यंमंत्री साहेब म्हणाले होते कि मराठ्यांना आरक्षण देणार असशी घोषणा त्यानी केली होती परंतू मुख्यमंत्री महोदय कधी देणार तुम्ही आम्हाला आरक्षण का ? नुसंतच गाजर दाखवाताय मुख्यमंत्री महोदय आणि नुसंतच मराठ्यांना आरक्षण देणार , पण कधी देणार मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला आरक्षण ? असा प्रशन उद्भवत अाहे विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चोचे कौतूक केले होते पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मात्र त्यानी काहीच हालचाली केल्या नाहीत आज आमच्या कोपर्डीतील बहीणीवर आत्यचार होऊन दहा महीण्याचा कालावधी झााला तरी आमच्या कोपर्डीतील बहीणीच्या मारेकर्याना अजून ही शिक्षा झालेली नाही कोर्टांकडून नुसती तारीख पे तारीख दिली जात आहे मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते कि कोपर्डीतील आरोपीना सहा महीण्याच्या आत शिक्षा सुनावली जाईल आणि कोपर्डीतील मुलीला ( आमच्या बहीणीला ) न्याय दिला जाईल पंरतू दहा महीण्याचा कावधी उलटला तरी आमच्या कोपर्डी आणि भिलवडी येथिल बहीणीला न्याय मिळाला नाही त्यामुळे हा आमच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार नाही का ? मुख्यमंत्री महोदय सहा महीण्यात न्याय देणार म्हणायच आणि न्यायद्यचा नाही हेच का तुमचे राज्य ,आमच्या कोपर्डी आणि भिलवडीतील बहीणीला न्याय मिळावा साठी
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात,व देशात इतकंच काय विदेशातही मूक मोर्चे काढण्यात आले. या मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बाधव आणि मराठा माता भगिनी सहभागी होत होत्या आणि त्यांच्यात एक प्रकारची शिस्त होती. हे मोर्चे मूक असले तरी त्याचा आवाज मोठा होता. या मराठा क्रांती मोर्चांमुळे सरकार हलले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. आणि ते म्हणाले होते कि. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असून ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण देण्यात येईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले पण साहेब नुसतच मराठा समाजाला आरक्षण देणार पण ते कधी देणार ? आत्ता हा मराठा क्रांती मुक मोर्चा ६ मार्च रोजी मुबईत जाऊन धडकणार आहे आणि या मोर्चात एक कोटी च्या वर मराठा बाधव सहभागी होणार असल्यामुळे या मराठा क्रांती मोर्चाची सर्वाना उत्सुकता लागली आहे या मराठा क्रांती मुक मोर्चातून कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह आदी मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मुख्यंमत्र्यानी कोणत्याही मराठा नेत्यासोबत चर्चा न करता मुबंईतील मोर्चाला समोर येऊन चर्चा करावी व तसेच महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीनंतर इतक्या मोठ्या संख्येने शांततापूर्ण मार्गाने मोर्चे निघण्याची हि बहुदा पहिलीच वेळ आहे. किंबहुना भारतात झालेल्या कोणत्याही आंदोलनाचे ,मोर्च्याचे गर्दीचे रेकॉर्ड्स या मोर्चाने मोडीत काढले आहेत.तरीही काही उपद्रवी मूल्ये मराठ्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही मीडियावाले याला मराठ्यांची दादागिरी म्हणत आहेत तर काही जण राजकीय रंग भरत आहेत.मराठ्यांना दादागिरी करायची असती, जोर लावायचा असता,जहालपणा दाखवायचा असता तर महाराष्ट्र पेटवून मराठे कधीच मोकळे झाले असते . पण परकीयांच्या आक्रमणाने विखुरलेल्या या देशाला,महाराष्ट्राला एकसंध करण्याचं, पुनरुभारणी करण्याचं काम मराठ्यांनी केलं, ते या देशातल्या कागदाच्या तुकड्याचेही नुकसान करणार नाहीत. कारण आमच्या जातीचा इतिहास हा देशाच्या मातीशी जोडला गेलाय ते हि रक्ताने.व आमचे मोर्चे हे स्वयंस्फूर्तीने उभे राहिले आहेत कोणी दादा,मामा,अण्णा,बुवा,साहेब,शिक्
या मोर्चाचा नेता आणि स्फुर्तीदाता जर कोणी असेल तर ते आमचे छत्रपती शिवराय आहेत. जे आम्हाला या मोर्च्यादरम्यान शिस्त ,स्वच्छता,संयम आणि संघटन करण्यास मार्गदर्शन करत आहेत.जेव्हा कोपर्डीची घटनेमध्ये एवढ्या क्रूर पद्धतीने एका निरपराध मुलीची हत्या होते, आपण काहीच करू शकत नाही अशी भावाना समाजामध्ये रूजायला लागली. महिलेवर अत्याचार केला म्हणून आपल्याच समाजाच्या रांझ्याच्या पाटलाचाही चौरंग मराठ्यांनी केला ,नोकरी,शिक्षण,राजकारण यामधील आरक्षणातून, कायद्याने दिलेल्या संरक्षणाच्या माध्यमातून इतरांना कायम 'जातीवर' उतरण्याची संधी मिळत गेली. मराठ्यांनी याबाबत तक्रार कधीच नाही केली याउलट राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
मराठ्यांनी आवाज काढला तर दिल्लीत बसलेल्यांनाही कानठळ्या बसतील यात शंका नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला आरक्षण देणार ,कोपर्डीतील आरोपीना शिक्षा देणार पण देणार मराठा समाजाला आरण आणि कधी न्याय मिळणार आमच्या बहीणीला असा सवाल उपस्थित होतो
निलेश चाळक बीड मो,९७६७८९४६१९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा