कापूस वेचणीला आला वेग ; प्रतिक्षा हमी भावाची
निलेश चाळक बीड 9767894619
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांची झालेली निराशा व या वर्षी चागला पाऊस झाला हे खरे असले तरी काही दिवसापुर्वी झालेल्या अतिवर्ष्टीमुळे शेतकर्याचे खुप नुकसान झाले आहे व कापसाचे पाते गळून गेले आहेत तर काही ठिकाणी कापसाची बोंडे कूजून गेली आहेत त्यामुळे यावर्षी कापसाच्या जास्तीत जास्त दोन वेळा वेचणी होईल आत्ता ग्रामीण भागात कापूस वेचणीला जोर आला असला तरी अनेक ठिकाणी मजूराअभावी कापसाच्या वेचण्या झालेल्या नाहीत तर शेतातील कापूस न वेचल्याने उन्हाने कापसाचे वजन कमी होत आहे तर दुसरीकडे ज्या शेतकर्यानी कापसाची वेचणी केली आहे ते शेतकरी कापूस हमी भावाची वाट बघत आहेत तर दुसरीकडे बाहेरच्या व्यापार्यनी कापूस खरेदी सुरू केली आहे परंतू हे व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्यामुळे शासने कापसाला दहा हजार रूपये भा देण्याची मागणी होत आहे
या बाबत अधिक माहीती अशी कि बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात झालेल्या अतिवर्ष्टीमुळे कापसाचे कमी झालेले क्षेत्र आणि घटलेले उत्पादन यामुळे यंदाही कापूस बाजार काळवंडलेलाच राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. अजून सरकारी खरेदी सुरू झाली नसली, तरी मराठवाड्यातील ,औरगांबाद, बीड ,लातूरमध्य़े राज्या बाहेरील व्यापार्यानी कापूस खरेदीला सुरूवात केली आहे व हे व्यापारी पाच हजार रूपये क्विटंल दराने कापूस खरेदी करत आहेत व तसेच शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण कमी करायचे असल्यास कापसाला 10 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे व तसेच
लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजप नेते ( पतंप्रधान ) नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २० मार्च २०१४ ला आयोजित केलेल्या ‘ चाय पे चर्चा ’ कार्यक्रमात शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव दिल्या जाईल, अशी घोषणा केली होती.नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आता पंतप्रधानांनीच लक्ष घालून कापसाला १०००० हजार रूपये हमीभाव जाहीर करण्याची मागणी होत आहे
कापूस वेचणीसाठी पाच ते आठ रूपये तरीही मजूत मिळे ना
यावर्षी कापूस वेचणीचा हगांम लवकर सुरू झाल्याने अनेक ठिकाणी कापुस वेचणीला जोर आला आहे व तसेच पाच ते आठ रूपये किलो कापूस वेचण्यासाठी भाव असून सुध्दा आज ग्रामीण भागात कापसाच्या वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत
निलेश चाळक बीड 9767894619
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांची झालेली निराशा व या वर्षी चागला पाऊस झाला हे खरे असले तरी काही दिवसापुर्वी झालेल्या अतिवर्ष्टीमुळे शेतकर्याचे खुप नुकसान झाले आहे व कापसाचे पाते गळून गेले आहेत तर काही ठिकाणी कापसाची बोंडे कूजून गेली आहेत त्यामुळे यावर्षी कापसाच्या जास्तीत जास्त दोन वेळा वेचणी होईल आत्ता ग्रामीण भागात कापूस वेचणीला जोर आला असला तरी अनेक ठिकाणी मजूराअभावी कापसाच्या वेचण्या झालेल्या नाहीत तर शेतातील कापूस न वेचल्याने उन्हाने कापसाचे वजन कमी होत आहे तर दुसरीकडे ज्या शेतकर्यानी कापसाची वेचणी केली आहे ते शेतकरी कापूस हमी भावाची वाट बघत आहेत तर दुसरीकडे बाहेरच्या व्यापार्यनी कापूस खरेदी सुरू केली आहे परंतू हे व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करत असल्यामुळे शासने कापसाला दहा हजार रूपये भा देण्याची मागणी होत आहे
या बाबत अधिक माहीती अशी कि बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात झालेल्या अतिवर्ष्टीमुळे कापसाचे कमी झालेले क्षेत्र आणि घटलेले उत्पादन यामुळे यंदाही कापूस बाजार काळवंडलेलाच राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. अजून सरकारी खरेदी सुरू झाली नसली, तरी मराठवाड्यातील ,औरगांबाद, बीड ,लातूरमध्य़े राज्या बाहेरील व्यापार्यानी कापूस खरेदीला सुरूवात केली आहे व हे व्यापारी पाच हजार रूपये क्विटंल दराने कापूस खरेदी करत आहेत व तसेच शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण कमी करायचे असल्यास कापसाला 10 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे व तसेच
लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजप नेते ( पतंप्रधान ) नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे २० मार्च २०१४ ला आयोजित केलेल्या ‘ चाय पे चर्चा ’ कार्यक्रमात शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव दिल्या जाईल, अशी घोषणा केली होती.नरेंद्र मोदी हे आता पंतप्रधान आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आता पंतप्रधानांनीच लक्ष घालून कापसाला १०००० हजार रूपये हमीभाव जाहीर करण्याची मागणी होत आहे
कापूस वेचणीसाठी पाच ते आठ रूपये तरीही मजूत मिळे ना
यावर्षी कापूस वेचणीचा हगांम लवकर सुरू झाल्याने अनेक ठिकाणी कापुस वेचणीला जोर आला आहे व तसेच पाच ते आठ रूपये किलो कापूस वेचण्यासाठी भाव असून सुध्दा आज ग्रामीण भागात कापसाच्या वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा